शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

फेब्रुवारीतच जलस्तरात घसरण

By admin | Updated: February 28, 2015 02:20 IST

नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पाचा जलस्तर फेब्रुवारीच्या शेवटीच कमालीचा खाली गेल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा तीव्र फटका बसण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

नागपूर : नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पाचा जलस्तर फेब्रुवारीच्या शेवटीच कमालीचा खाली गेल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा तीव्र फटका बसण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.जलसंपदा विभागाकडील २३ फेब्रुवारीपर्यंतच्या नोंदीनुसार नागपूर विभागातील मोठ्या सिंचन प्रकल्पात एकूण क्षमतेच्या ३९ टक्के, (क्षमता ३१०९ द.ल.घ.मी, उपलब्ध साठा १२३८द.ल.घ.मी) मध्यम प्रकल्पात १८ टक्के (क्षमता ५५०.१ द.ल.घ.मी, उपलब्ध साठा ९९ द.ल.घ.मी)तर लघु प्रकल्पात (क्षमता ४८२ द.ल.घ.मी, उपलब्ध साठा ९३द.ल.घ.मी)१९ टक्के जलसाठा आहे. उन्हाळ्यात पूर्व विदर्भात तापणारे ऊन आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यात तापमानाने गाठलेला ३४ अंशाचा टप्पा लक्षात घेतला तर पुढच्या काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचा धोका आहे.विभागातील १६ मोठ्या प्रकल्पांपैकी नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोहमध्ये २२ टक्के, कामठी खैरीमध्ये ४७ टक्के, खिंडसीमध्ये ३४ टक्के जलसाठा आहे. विभागात ४० मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी नागपूर जिल्ह्यातील १३ प्रकल्प असून त्यात सध्या एकूण २५ टक्के जलसाठा आहे. विभागातील एकूण ३०९ प्रकल्पांपैकी नागपूर जिल्ह्यात ६१ प्रकल्प असून त्यात एकूण क्षमतेच्या फक्त २२ टक्के पाणी आहे. (प्रतिनिधी)