शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

फेब्रुवारीतच जलस्तरात घसरण

By admin | Updated: February 28, 2015 02:20 IST

नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पाचा जलस्तर फेब्रुवारीच्या शेवटीच कमालीचा खाली गेल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा तीव्र फटका बसण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

नागपूर : नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पाचा जलस्तर फेब्रुवारीच्या शेवटीच कमालीचा खाली गेल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा तीव्र फटका बसण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.जलसंपदा विभागाकडील २३ फेब्रुवारीपर्यंतच्या नोंदीनुसार नागपूर विभागातील मोठ्या सिंचन प्रकल्पात एकूण क्षमतेच्या ३९ टक्के, (क्षमता ३१०९ द.ल.घ.मी, उपलब्ध साठा १२३८द.ल.घ.मी) मध्यम प्रकल्पात १८ टक्के (क्षमता ५५०.१ द.ल.घ.मी, उपलब्ध साठा ९९ द.ल.घ.मी)तर लघु प्रकल्पात (क्षमता ४८२ द.ल.घ.मी, उपलब्ध साठा ९३द.ल.घ.मी)१९ टक्के जलसाठा आहे. उन्हाळ्यात पूर्व विदर्भात तापणारे ऊन आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यात तापमानाने गाठलेला ३४ अंशाचा टप्पा लक्षात घेतला तर पुढच्या काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचा धोका आहे.विभागातील १६ मोठ्या प्रकल्पांपैकी नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोहमध्ये २२ टक्के, कामठी खैरीमध्ये ४७ टक्के, खिंडसीमध्ये ३४ टक्के जलसाठा आहे. विभागात ४० मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी नागपूर जिल्ह्यातील १३ प्रकल्प असून त्यात सध्या एकूण २५ टक्के जलसाठा आहे. विभागातील एकूण ३०९ प्रकल्पांपैकी नागपूर जिल्ह्यात ६१ प्रकल्प असून त्यात एकूण क्षमतेच्या फक्त २२ टक्के पाणी आहे. (प्रतिनिधी)