शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

फेब्रुवारीतच जलस्तरात घसरण

By admin | Updated: February 28, 2015 02:20 IST

नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पाचा जलस्तर फेब्रुवारीच्या शेवटीच कमालीचा खाली गेल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा तीव्र फटका बसण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

नागपूर : नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पाचा जलस्तर फेब्रुवारीच्या शेवटीच कमालीचा खाली गेल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा तीव्र फटका बसण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.जलसंपदा विभागाकडील २३ फेब्रुवारीपर्यंतच्या नोंदीनुसार नागपूर विभागातील मोठ्या सिंचन प्रकल्पात एकूण क्षमतेच्या ३९ टक्के, (क्षमता ३१०९ द.ल.घ.मी, उपलब्ध साठा १२३८द.ल.घ.मी) मध्यम प्रकल्पात १८ टक्के (क्षमता ५५०.१ द.ल.घ.मी, उपलब्ध साठा ९९ द.ल.घ.मी)तर लघु प्रकल्पात (क्षमता ४८२ द.ल.घ.मी, उपलब्ध साठा ९३द.ल.घ.मी)१९ टक्के जलसाठा आहे. उन्हाळ्यात पूर्व विदर्भात तापणारे ऊन आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यात तापमानाने गाठलेला ३४ अंशाचा टप्पा लक्षात घेतला तर पुढच्या काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचा धोका आहे.विभागातील १६ मोठ्या प्रकल्पांपैकी नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोहमध्ये २२ टक्के, कामठी खैरीमध्ये ४७ टक्के, खिंडसीमध्ये ३४ टक्के जलसाठा आहे. विभागात ४० मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी नागपूर जिल्ह्यातील १३ प्रकल्प असून त्यात सध्या एकूण २५ टक्के जलसाठा आहे. विभागातील एकूण ३०९ प्रकल्पांपैकी नागपूर जिल्ह्यात ६१ प्रकल्प असून त्यात एकूण क्षमतेच्या फक्त २२ टक्के पाणी आहे. (प्रतिनिधी)