शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

उपराजधानीतील पाण्याचे टँकर ‘अनफिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:37 IST

ऊन वाढताच पाण्याच्या टँकरच्या मागणीतही वाढ झाली आहे. परंतु वसाहतींच्या गल्ली बोळ्यातून हजारो टन पाणी वाहून नेणारे उपराजधानीतील अनेक टँकर ‘अनफिट’ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे‘फिटनेस सर्टिफिकेट’ विनाच रस्त्यावर नागरिकांचा जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऊन वाढताच पाण्याच्या टँकरच्या मागणीतही वाढ झाली आहे. परंतु वसाहतींच्या गल्ली बोळ्यातून हजारो टन पाणी वाहून नेणारे अनेक टँकर ‘अनफिट’ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तहान भागविणारे टँकरच नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे वास्तव आहे.वाढत्या रस्ते अपघातांची कारणे विविध असली तरी यातील महत्त्वाचा भाग म्हणजे वाहनाचा फिटनेस. हा उत्तम असल्यास बहुतांशवेळा अपघात टाळता येतो; मात्र शहराच्या गल्ली-बोळ्यात लोकांची तहान भागविणाऱ्या बहुसंख्य टँकरचालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) फिटनेस सर्टिफिकेटच (योग्यता प्रमाणपत्र) घेतले नाही. यामुळे हे टँकर कर्दनकाळ ठरत आहे. महापालिकेनेही योग्यता प्रमाणपत्राची तपासणी न करताच कंत्राट दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.योग्यता प्रमाणपत्र जारी करण्यासाठी केंद्र शासनाचे काही नियम आहेत. त्याअंतर्गत वाहनाची प्रत्यक्ष चाचणी आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकाकडून करणे बंधनकारक आहे. या चाचणीत वाहनाचा ब्रेक, हेडलाईट, गेअर, वाहनाची स्थिती, क्षमता व इतर गोष्टी प्रत्यक्षपणे तपासल्या जातात.मात्र बहुसंख्य टँकरचालक याकडे लक्षच देत नाही. कारवाईही होत नसल्याने टँकरचालकांना रान मोकळे झाले आहे. तीन वर्षांपूर्वी एका टँकर चालकाने दोन विद्यार्थिनींना जबर धडक दिली. यात एकीचा करुण अंत तर दुसरी गंभीर जखमी झाली होती. यानंतर आरटीओ कार्यालयाकडून टँकरची तपासणी मोहीम हाती घेतली. या कारवाईमुळे टँकर चालकाचे धाबे दणाणले होते.परंतु नंतर कारवाईची मोहीम थंड पडल्याने जास्तीत जास्त फेऱ्या मिळण्यासाठी टँकर भरधाव धावत असल्याचे चित्र सामान्य झाले आहे. विशेष म्हणजे, आरटीओने किती टँकर चालकांना फिटनेस सर्टिफिकेट दिले याची नोंदही नसल्याचे समोर आले आहे.

कंत्राट देण्यापूर्वी तपासणीच झाली नाहीमहापालिकेने टँकरमालकाला कंत्राट देण्यापूर्वी त्याच्या वाहनाची तपासणी आरटीओकडून करून घेणे आवश्यक असते. परंतु तसे होत नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. यामुळे खराब स्थितीतील टँकरही आज रस्त्यावर धावत आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूक