शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

नागपूर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठ्याची कामे वांध्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:36 IST

खनिकर्म विभागाकडून खनिज निधी देण्यात टाळाटाळ होत असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची ९८ कामे वांध्यात आली आहेत.

ठळक मुद्देखनिज निधी देण्यास खनिकर्म विभागाचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खनिकर्म विभागाकडून खनिज निधी देण्यात टाळाटाळ होत असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची ९८ कामे वांध्यात आली आहेत. हा निधी जवळपास सात कोटीच्या वर असून, जिल्हा परिषदेने ९८ कामाच्या निविदाही काढल्या आहेत. निधी उपलब्ध झाला नसल्याने काम करणाऱ्या कंत्राटदारांचा जीव टांगणीला लागला आहे.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत पाणी टंचाईची कामे वेगाने व्हावी, यासाठी त्यांनी एका संयुक्त बैठकीत खनिकर्म विभागाला ८ कोटी ६२ लाख ९७ हजार ३५२ रुपयांचा निधी ९८ कामांसाठी देण्याचे सुचविले होते़ त्यानंतर तडकाफडकी १ कोटी ५२ लाख ४३ हजार ८८१ रुपयांचा निधी देण्यात आला़ पालकमंत्र्यांचा आदेश असल्याने जिल्हा परिषदेने ९८ कामांची निविदा काढून प्रत्यक्षात कामेही सुरू केली़ परंतु, आता निधीच खनिकर्म विभाग देत नसल्याने कंत्राटदारांच्या जीवात जीव उरला नाही़ काहींनी निधीसंदर्भात कार्यकारी अभियंता आणि अध्यक्षा निशा सावरकर यांची भेट घेतली़ त्यांना सर्व तपशील सांगण्यात आला़ परंतु, सकारात्मक निर्णय नसल्याने ९८ कामांचे भवितव्यच संकटात सापडले आहे़जिल्हा परिषदेतून निधी मागणीचा प्रस्ताव खनिकर्मला गेल्यानंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे ही फाईल गेली़ त्यांनी जिल्हा परिषद आणि खनिकर्म विभागाने चर्चा करा असे लिहून प्रस्ताव राखून ठेवला आहे़ आठवड्याभरात यावर निर्णय न झाल्यास पाणी टंचाईसाठीच्या निमार्णाधीन योजना धोक्यात येण्याची शक्यता आहे़

टॅग्स :Waterपाणी