शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

महाराष्ट्रातील प्रकल्प काठोकाठ; गतवर्षीपेक्षा साठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 10:57 IST

Nagpur News Water राज्यातील सहाही विभागांमधील जलसाठे जवळपास भरण्याच्या बेतात आले आहेत.

ठळक मुद्दे औरंगाबाद विभागात जलसमृद्धीकोकणात थोडी घट

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - महाराष्ट्रातील सर्वच प्रकल्प यंदा काठोकाठ भरले आहेत. राज्यातील सहाही विभागांमधील जलसाठे जवळपास भरण्याच्या बेतात आले आहेत. औरंगाबाद विभागातील सहाही जिल्ह्यामधील बहुतेक मोठे प्रकल्प यंदा १०० टक्के भरले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा झालेली पर्जन्यवृष्टी हे त्यामागील कारण आहे.

राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या सहाही विभागांमध्ये मोठे, मध्यम आणि लघु मिळून ३ हजार २६७ प्रकल्प आहेत. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी या सहा जिल्ह्यांमध्ये असलेल्या मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पामधील जलसाठा मागील वर्षी ऑक्टोबर अखेर फक्त ५५.२३ टक्के होता. या वर्षी ऑक्टोबरअखेर तो वाढून ८३.४९ टक्के झाला आहे. तेथील उस्मानाबाद जिल्ह्यातील निम्न तेरणा गतवर्षी २९ टक्के भरला होता. यंदा १०० टक्के भरला आहे. बीडमधील माजलगाव, हिंगोलीतील येलदरी, परभणीमधील निम्न दुधना हे मोठे प्रकल्पही यंदा १०० टक्के भरले आहेत.

यंदा काही अंशी कोकण वगळता सर्वच विभागात जलसमृद्धी दिसत आहे. कोकणातील पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे या तीन जिल्ह्यात लघु, मध्यम आणि मोठे मिळून १७६ प्रकल्प आहेत. मागील ऑक्टोबरअखेर ८८.४८ टक्के जलसाठा नोंदविण्यात आला होता. यंदा त्यात किंचित घट होऊन तो ८४.३९ टक्क्यांवर आला आहे. पालघर जिल्ह्यातील धामणी मोठ्या प्रकल्पात मागील वर्षी ऑक्टोबरअखेर १०० टक्के जलसाठा होता. यंदा ०.५० टक्क्यांनी तो मागे आहे. ठाणे जिल्ह्यातील उर्ध्व घाटघर मागील वर्षी ९०.८९ टक्के भरला होता, यंदा तो ७७.७३ टक्के भरला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

...

टॅग्स :Waterपाणी