शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

रिमझिम पावसात पाणीपुरी खाणार आहात? थांबा.. आणि हे वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 10:17 IST

चौकाचौकांत आणि रस्त्यांवर लागणाऱ्या हातठेल्यांवरील पाणीपुरी, दहीचाट, समोसे, आलूबोंडे, पाटोडी हे ‘आजार’ देणारे खाद्यपदार्थ झाले आहेत.

ठळक मुद्देनाल्याशेजारी बनते ‘चविष्ट’ पाणीपुरीसडके कांदे-बटाटे, वापरलेल्या तेलाचा होतो सर्रास वापरपाणीपुरीचा मैदा तुडवतात पायाने

सुमेध वाघमारे/विशाल महाकाळकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वादिष्ट, लज्जतदार व्यंजनांच्या शौकिनांना आता सतर्क होण्याची वेळ आली आहे; कारण

‘लोकमत’ चमूने ‘आॅन द स्पॉट’मधून हे पदार्थ जिथे तयार होतात त्या परिसराला भेट दिली असता, धक्कादायक वास्तव समोर आले. जिथे नाकाला रुमाल बांधूनही उभे राहणे अशक्य आहे, अशा अस्वच्छ वातावरणात हे पदार्थ तयार होत असल्याचे दिसून आले. विशेषत: मोतीबाग रेल्वे लाईनच्या झोपडपट्टीत तुंबलेल्या नाल्याशेजारी उघड्यावर पाणीपुरीचे पीठ मळण्यापासून ते तळतानाचे चित्र होते. अशाच घाणीत विविध ठिकाणी इतरही खाद्यपदार्थ तयार होत असल्याचे आढळून आले.मोतीबाग रेल्वे लाईन या वसाहतीतून मोठा नाला गेला आहे. या नाल्यालगतच ही वसाहत वसलेली आहे. पावसामुळे या भागात जागोजागी घाण साचलेली आहे. यात कचºयाचा ढीग, त्याची दुर्गंधी व घोंगावणाºया माशांमध्ये पाणीपुरी तयार होते. विशेषत: येथे प्यायला स्वच्छ पाणी नाही, तिथे पाणीपुरी तयार करण्यासाठी मिळेल त्या पाण्याचा वापर केला जातो. पुरी तयार करण्यासाठी काही जण मैदा अक्षरक्ष: पायाने तुडवताना दिसून आले. या वेळी अंगावर फक्त हाफपँट किंवा लुंगी होती. त्यांच्या अंगावरची घाणही यात मिसळत होती. मळलेल्या मैद्यातून छोटे-छोटे गोळे करीत एका मोठ्या सपाट काळ्याकुट्ट लाकडी पाट्यावर लाटल्या जातात. त्यानंतर कळकट तेलातून पुरी तळून काढली जाते. तळलेल्या पुऱ्यांचाजमिनीवर ढीग लावून त्याचे पॅकिंग केले जाते.

टॅग्स :foodअन्न