शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 19:14 IST

वर्धा जिल्ह्यातील बेघरांना कायमस्वरुपी घरपट्टे त्वरित देण्याच्या मागणीला घेऊन ‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटनेने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. या मोर्चाला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सामोरे जाऊन दोन महिन्यात बेघरांच्या नावाने सातबारा देण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देदोन महिन्यात सातबारा नावावर : ग्रामविकास राज्यमंत्र्यांचे आश्वासन 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा जिल्ह्यातील बेघरांना कायमस्वरुपी घरपट्टे त्वरित देण्याच्या मागणीला घेऊन ‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटनेने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. या मोर्चाला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सामोरे जाऊन दोन महिन्यात बेघरांच्या नावाने सातबारा देण्याचे आश्वासन दिले.‘राहील तिथे घर व वाहील त्याला शेती’ या धोरणानुसार वर्धा जिल्ह्यातील बेघरांना (अतिक्रमणधारकांना) मोफत कायमस्वरुपी घरपट्टे देण्याच्या मागणीला घेऊन ५००वर वर्धावासी मोर्चात सहभागी झाले होते. मार्चाचे नेतृत्व ‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, जिल्हा अध्यक्ष पलाश उमाठे व समीर गिरी यांनी केले. या मोर्चाला माजी खासदार नाना पटोले, आ. प्रकाश गजभिये, रवींद्र कोटमकर व सामाजिक कार्यकर्ता प्रशांत पवार यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. ‘लोकमत’शी बोलताना निहाल पांडे म्हणाले, वर्धा जिल्ह्यातील बेघरांकडे पक्का रहिवासी पुरावा नसल्याने आवास योजनांचा लाभ मिळत नाही. शासकीय योजनांपासून नागरिक वंचित आहेत. कुठे ३० ते ४० तर कुठे पिढ्यान्पिढ्यांपासून अतिक्रमण करून वास्तव करणारे मजूर, कष्टकरी कामगार व शेतमजूर आहेत. कायमस्वरुपी घरपट्टे मागणीला घेऊन मार्च महिन्यात पायदळ ‘भू-देव’यात्रा काढली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यात घरपट्टे देण्याचे आश्वासन दिले. परंतु पुढे काहीच झाले नाही. यामुळे पुन्हा ‘भू-देव’ मोर्चा काढला. मुख्यमंत्री जोपर्यंत मोर्चात येणार नाही तोपर्यंत जागेवरून हलणार नाही, असा इशारा दिला. परंतु मुख्यमंत्री विधिमंडळाच्या कामकाजात व्यस्त असल्याने त्यांच्या जागी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे मोर्चास्थळी आले. त्यांनी दोन महिन्यात बेघरांना त्यांच्या नावे सातबारा काढण्याचे व आठवडाभरात या संदर्भातील आॅनलाईन अर्ज भरण्याचे आश्वासन दिले. परंतु मागील फोल ठरलेल्या आश्वासनामुळे आम्ही त्यांना महिन्याभराचाच वेळ दिल्याचे पांडे म्हणाले. मोर्चात महिलांची संख्या सर्वाधिक होती.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा