शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

व्हीएनआयटी मोजणार नागपुरातील हवेची गुणवत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 07:30 IST

Nagpur News विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (व्हीएनआयटी) उपराजधानीतील हवेतील प्रदूषण व गुणवत्ता मोजण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे व्हीएआयटीतदेखील सातत्याने प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी कायमस्वरुपी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. तेथे हवेशी संबंधित २६ घटकांचे मोजमाप करण्यात येईल.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (व्हीएनआयटी) उपराजधानीतील हवेतील प्रदूषण व गुणवत्ता मोजण्यात येणार आहे. यासंदर्भात व्हीएनआयटीतर्फे दत्तवाडी येथील संत गजानन महाराज मंदिर तसेच कामठी येथे एएक्यूएम (अ‍ॅम्बिएन्ट एअर क्वॉलिटी मॉनिटरींग) केंद्र स्थापित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकायार्ने स्थापत्य अभियांत्रिकी विभागातर्फे हा पुढाकार घेण्यात आला आहे. (VNIT will measure air quality in Nagpur)या केंद्राच्या माध्यमातून हवेतील प्रदूषण करणाऱ्या घटकांचा अभ्यास करण्यात येईल. यात सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, पीएम २.५ आणि पीएम १० (पर्टिक्युलेट मॅटर) यांच्यावर २४ तास लक्ष ठेवण्यात येईल. स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत काटपताळ, डॉ. दिलीप लटाए, अशोक कारे, ए. एन. काटोले, ए. पी. सातफळे, किशोर पुसदकर, एम. डी. भिवापूरकर, एम. एन. वाटाणे, सुषमा भालेकर, धनंजय गोतमारे, श्रीराम बाटवे, एन. पी. पवार, व्ही. जी. मुदलियार, टी. बी. निघोट, प्रमोद टाले हे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

टॅग्स :pollutionप्रदूषण