शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जैन साधुंच्या मदतीसाठी विहार मोबाईल अ‍ॅप ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:09 IST

नागपूर : श्री दिगंबर जैन महावीर महासभेतर्फे तयार करण्यात आलेल्या विहार मोबाईल अ‍ॅपचा शुभारंभ राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व ...

नागपूर : श्री दिगंबर जैन महावीर महासभेतर्फे तयार करण्यात आलेल्या विहार मोबाईल अ‍ॅपचा शुभारंभ राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकताच झाला. जैन साधूंच्या व्यवस्थेच्या दृष्टीने हा अ‍ॅप बनविण्यात आला आहे.

जैन साधू संपूर्ण देशात पायी विहार करीत असतात. कोणत्याही वाहनाचा वापर ते करीत नाहीत. दररोज १५ ते २० किमी पायी त्यांचा प्रवास असतो. या दरम्यान जेथे जागा उपलब्ध असेल तेथेच ते थांबतात. साधूंचे अत्यंत कडक नियम असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी ते थांबत नाहीत. यासाठी एका चमूला पुढच्या स्थानावर पाठवून साधूंसाठी तेथील व्यवस्था करावी लागते. या सर्व अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने हा अ‍ॅप तयार करण्यात आला आहे.

या अ‍ॅपच्या माध्यमातून संपूर्ण देशात जैन साधूंसाठी उचित ५००० स्थानांची एकत्रित माहिती या अ‍ॅपमध्ये आहे. याशिवाय हॉस्पिटल, आयुर्वेदिक डॉक्टर्स आदींची माहितीही या अ‍ॅपमधून मिळेल. तसेच जैन साधूंचे ह्यलाईव्ह लोकेशनह्णही या अ‍ॅपद्वारे पाहता येणार आहे. त्यांना आवश्यक असलेली मदतही त्वरित पोहोचवता येईल. यामुळे जैन साधूंना आपल्या प्रवासाचे दीर्घकालीन नियोजन करणे सोपे होणार आहे.