शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

Vidhan Sabha Election 2019; १२ दिवसांचाच प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 11:23 IST

मतदानाला एक महिना असला तरी उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ १२ दिवस मिळणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस-रात्र एक करावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर झाला आहे. मतदानाला एक महिना असला तरी उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ १२ दिवस मिळणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस-रात्र एक करावे लागणार आहे.साधारणपणे ४५ दिवसाच्या आत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागते. राज्यात यंदा ही प्रक्रिया ३० दिवसातच पार पडणार आहे. तसा कार्यक्रम निवडणूक विभागाने निश्चित केला आहे. आयोगाच्या कार्यक्रमानुसार २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी होईल. त्याच दिवसापासून उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. ४ ऑक्टोबरपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. ७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून त्याच दिवशी आघाडी, अपक्षांना चिन्हही वाटप होईल. त्यामुळे ८ ऑक्टोबरपासून प्रचाराला सुरुवात होईल. २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने १९ ऑक्टोबरच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रचार करता येईल. त्यामुळे खऱ्या अर्थाने १२ दिवसच प्रचाराला मिळणार आहेत. २४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019