शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

वेकाेलि प्रकल्पग्रस्तांचा ‘रास्ता राेकाे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : वेकाेलि प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून गुरुवारी (दि. ७) वेकाेलि परिसरात ‘रास्ता ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कन्हान : वेकाेलि प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून गुरुवारी (दि. ७) वेकाेलि परिसरात ‘रास्ता राेकाे’ आंदाेलन करीत काेळशाच्या वाहतुकीचे ट्रक अडविले हाेते. त्यानंतर याच प्रकल्पग्रस्तांनी धरणे आंदाेलन सुरू केले असून, शनिवारी (दि. ९) या आंदाेलनाचा दुसरा दिवस हाेता.

गाेंडेगावच्या पुनर्वसनाचा प्रश्न २४ वर्षांपासून साेडविला जात नाही. शिवाय, स्थानिकांना राेजगार दिला जात असून, खाणीतील स्फाेटांमुळे घरांना हादरे बसत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी गुरुवारी ‘रास्ता राेकाे’ आंदाेलन केले. यात त्यांनी काेळशाच्या वाहतुकीचे ट्रक अडविले हाेते. शिवाय, वेकाेलिने विना परवानगी सुरू केलेल्या अंडरपासच्या निर्मितीचे काम बंद पाडले. त्यानंतर याच प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत धरणे आंदाेलन करायला सुरुवात केली.

या आंदाेलनात माजी आमदार एस. क्यू. जमा, जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, कन्हानच्या नगराध्यक्ष करुणा आष्टनकर, नरेश बर्वे, सिन्नू विनयवार, पंचायत समिती सभापती मीना कावडे, करुणा भोवते, टेकाडीच्या सरपंच सुनीता मेश्राम, कांद्रीचे सरपंच बलवंत पडोले, गोंडेगावचे सरपंच नीतेश राऊत, वराडाच्या सरपंच विद्या चिखले, घाटरोहणाच्या सरपंच मीनाक्षी बेहुने, उपसरपंच श्यामकुमार बर्वे, सुभाष डोकरीमारे, प्रमोद कावडे, पप्पू जमा, धनंजय सिंह, कमलेश गोस्वामी, रणजित सिंह, साहिल गजभिये, पृथ्वीराज मेश्राम, मनीष भिवगडे, धनराज कारेमोरे, प्रकाश चापले, राहुल टेकाम, महेश झोडावणे, ज्ञानेश्वर आकरे, ललिता पहाडे, कुणाल मधुमटके, आकाश कोडवते, जाहीद हुसेन यांच्यासह घाटरोहणा, कांद्री, गोंडेगाव, वराडा, कन्हान येथील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले हाेते.

....

गाेंडेगावचे पुनर्वसन कधी?

गाेंडेगावच्या पुनर्वसनाची समस्या २४ वर्षांपासून साेडविण्यात आली नाही. त्यामुळे या गावाच्या पुनर्वसनासाेबतच स्थानिक तरुणांना वेकाेलित राेजगार देणे, वेकाेलिने खाेदलेल्या खड्ड्यांमध्ये नागरिकांचा मृत्यू हाेत असल्याने ते बुजविण्यात यावे. खाणीतील स्फाेटांमुळे नागरिकांच्या हाेत असलेल्या गैरसाेयी दूर कराव्या. नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी. धुळीमुळे पिकांचे नुकसान हाेत असल्याने ही समस्या कायमस्वरूपी साेडवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, यासह १० मागण्यांसाठी आंदाेलन केले जात असल्याची माहिती नरेश बर्वे यांनी दिली.