शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कापडासह कागद व ज्यूटच्या पिशव्यांचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 11:40 IST

प्लास्टिक बॅग व पॉलिथीनवर बॅन आणल्यानंतर नागपुरातील विविध भाजी बाजारात, मॉल्समध्ये कापड, ज्यूट व कागदाची पिशवी नि:शुल्क देत आहे. त्यासाठी भाजी विक्रेत्याकडून ठोकमध्ये भाजी खरेदी करावी लागणार आहे.

ठळक मुद्देठोक भाजी घेतल्यास पिशवी नि:शुल्कप्लास्टिक बंदीचा प्रभाव जाणवू लागला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्लास्टिक बॅग व पॉलिथीनवर बॅन आणल्यानंतर नागपुरातील विविध भाजी बाजारात, मॉल्समध्ये कापड, ज्यूट व कागदाची पिशवी नि:शुल्क देत आहे. त्यासाठी भाजी विक्रेत्याकडून ठोकमध्ये भाजी खरेदी करावी लागणार आहे.चिल्लरमध्ये जर भाजी घेतली तर ५ ते १० रुपये पिशवीसाठी द्यावे लागतील. काही भाजी विक्रेते तर ग्राहकांकडून पिशवीचे १० रुपये घेत आहे. दुसऱ्या दिवशी ग्राहकांनी पिशवी परत केल्यास पैसेही परत देत आहे. अशा पद्धतीने भाजी विक्रेत्यांनी आपापल्या स्तरावर पॉलिथीनचा पर्याय शोधला आहे. काही विक्रेते कागद गुंडाळून भाजी देत आहे, तर काही फळ विक्रेते जूटच्या पिशवीत फळ देत आहे.भाजी विक्रेता शामबाबू म्हणाले की, जेव्हापासून प्लॅस्टीक बॅन झाले आहे तेव्हापासून कापडाच्या पिशवीचा वापर मी करीत आहे. ठोकमध्ये भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पिशवी नि:शुल्क देत आहे. जर ग्राहक एक-दोन किलो भाजी खरेदी करीत असेल तर त्यांच्याकडून पिशवीचे ५ ते १० रुपये घेत आहे.चिल्लरमध्ये जर भाजी घेतली तर ५ ते १० रुपये पिशवीसाठी द्यावे लागतील. काही भाजी विक्रेते तर ग्राहकांकडून पिशवीचे १० रुपये घेत आहे. दुसऱ्या दिवशी ग्राहकांनी पिशवी परत केल्यास पैसेही परत देत आहे. अशा पद्धतीने भाजी विक्रेत्यांनी आपापल्या स्तरावर पॉलिथीनचा पर्याय शोधला आहे. काही विक्रेते कागद गुंडाळून भाजी देत आहे, तर काही फळ विक्रेते जूटच्या पिशवीत फळ देत आहे.भाजी विक्रेता शामबाबू म्हणाले की, जेव्हापासून प्लॅस्टीक बॅन झाले आहे तेव्हापासून कापडाच्या पिशवीचा वापर मी करीत आहे. ठोकमध्ये भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पिशवी नि:शुल्क देत आहे. जर ग्राहक एक-दोन किलो भाजी खरेदी करीत असेल तर त्यांच्याकडून पिशवीचे ५ ते १० रुपये घेत आहे.कागद व कापड पिशवीचा उपयोगसहकारनगर येथील भाजी विक्रेते अरुण शाहू म्हणाले की, प्लास्टिकवर बॅन लागल्यानंतर कागद व कापड पिशवीचा उपयोग करण्यात येत आहे. जे लोक ठोकमध्ये भाजी खरेदी करतात, त्यांना पिशवी नि:शुल्क देण्यात येत आहे. पिशवीच्या खरेदीत पैसे अधिक जात असले तरी, आमच्यासाठी पर्याय नाही. ग्राहकांकडे पिशवी नसल्यामुळे आमचेच नुकसान होत आहे. त्यामुळे हा पर्याय योग्य आहे.

पिशवी परत दिल्यास पैसे परतखामला भाजी बाजारात आलू-कांद्याचे विक्रेते सुजित शाह म्हणाले की, ग्राहकांजवळ पिशवी नसेल तर आम्ही त्यांना पिशवी उपलब्ध करून देतो. त्या मोबदल्यात त्यांच्याकडून दहा रुपये घेतो. दुसºया दिवशी जर ग्राहकाने पिशवी परत केली तर आम्ही १० रुपये परतही देतो. ग्राहकांनी जास्त खरेदी केल्यास त्यांना मोठी पिशवी नि:शुल्क देतो. अशाच प्रकारे अमरावती रोडवर एक भाजी विक्रेता ग्राहकांना भाजी खरेदी केल्यावर कापडाची पिशवी देतो. दुसºया दिवशी ग्राहकाने पिशवी परत केल्यास पैसेही परत देतो.

कागदाच्या डब्यामध्ये देतात फळखामला बाजारातील फळ विक्रेते आकाश खुबाळकर म्हणाले की, फळाचे वजन जास्त असल्याने कापडाची स्वस्त पिशवी फाटते. त्यामुळे ज्या कागदाच्या डब्यामध्ये फळ आणले जाते. त्याच डब्याचा वापर ग्राहकांना फळ देण्यासाठी करतो. ज्या ग्राहकाने जास्त फळ खरेदी केले त्याच्याकडून डब्याचे पैसेही घेत नाही.

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी