शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

वेगळ््या विदर्भासाठी सर्व आयुधे वापरा

By admin | Updated: November 16, 2016 02:45 IST

वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण होणार नाही.

श्रीनिवास खांदेवाले : ‘विदर्भ राज्य एक शोध’ पुस्तकाचे प्रकाशननागपूर : वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे आपल्या हक्काचे वेगळे विदर्भ राज्य मिळविण्यासाठी वैदर्भीयांनी आवश्यक त्या सर्व आयुधांचा वापर करावा, असे आवाहन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व विदर्भवादी नेते डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अनिल वासनिक यांनी लिहिलेल्या ‘विदर्भ राज्य एक शोध’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी हिंदी मोरभवन येथे पार पडले. या कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्रा. अशोक गोेळघाटे, ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी, नाथे प्रकाशनचे संस्थापक संजय नाथे उपस्थित होते. ‘विदर्भ राज्य एक शोध’ या पुस्तकावर भाष्य करताना प्रा. अशोक गोेळघाटे म्हणाले, वेगळया विदर्भाच्या चळवळीला बौद्धिक बळ पुरविणारे हे पुस्तक आहे. वेगळया विदर्भाची आपली मागणी किती सत्य आहे, हे लोकांना पटवून देण्यात या पुस्तकाची खूप मदत होईल. ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी म्हणाले, आता राज्यात जे सरकार आहे त्यांनी वेगळया विदर्भाचे स्वप्न दाखवून मते मागितली आहेत. आता जर त्यांनी वेगळा विदर्भ दिला नाही तर जनताच त्यांना सत्तेतून मुक्त करेल. येत्या काळात जर या मागणीची दखल घेतली गेली नाही तर सत्तापक्षाला मतदानच करू नका, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संजय नाथे यांनीही या पुस्तकाचे प्रकाशक म्हणून आपले विचार मांडले. लेखक अनिल वासनिक यांनी प्रास्ताविकातून या पुस्तकाच्या निर्मितीमागची भूमिका विशद केली. मधुकर गजभिये यांनी विदर्भातील भूमिपुत्रांना समर्पित एक गीत सादर केले. संचालन राजकुमार वंजारी यांनी तर आभार डॉ. दिलीप तांबडकर यांनी मानले. (प्रतिनिधी)