शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपुरात बेरोजगार युवकाने लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 20:49 IST

लॉकडाऊननंतर बेरोजगार झालेल्या एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना अजनीतील फुलमती ले-आऊट येथे घडली.

ठळक मुद्दे तणावात होता युवक : लॉकडाऊनचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊननंतर बेरोजगार झालेल्या एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना अजनीतील फुलमती ले-आऊट येथे घडली. राजू अरुण कुवर (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. राजू वाहनचालकाचे काम करीत होता. तो मूळचा वर्धा येथील राहणारा आहे. त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. १५ वर्षांपूर्वी तो काका रमेश कुवर यांच्याकडे राहायला आला होता. लॉकडाऊनदरम्यान त्याची नोकरी गेली होती. तेव्हापासून तो प्रचंड मानसिक तणावात होता. काकाचे कुटुंबीयसुद्धा चिंतेत होते. परंतु तो आत्महत्या करेल अशी कुणाला कल्पनाही नव्हती.राजूने मंगळवारी रात्री १२.३० वाजता बेडशीटच्या मदतीने गळफास घेतला. कुटुंबीयांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याUnemploymentबेरोजगारी