शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

उमरेड-भिवापूर नाका वळणमार्ग धोक्याचा

By admin | Updated: January 3, 2016 03:39 IST

उमरेड-भिवापूर नाका येथील वळणमार्ग वाहनचालकांसाठी तसेच नागरिकांसाठी धोक्याचे ठरत आहे.

अपघात वाढले : पथदिव्यांची नागरिकांची मागणीउमरेड : उमरेड-भिवापूर नाका येथील वळणमार्ग वाहनचालकांसाठी तसेच नागरिकांसाठी धोक्याचे ठरत आहे. या परिसरात पथदिव्यांची योग्य व्यवस्था नसल्याने नेहमीच अपघाताला सामोरे जावे लागते. शुक्रवारी (दि. १) रात्रीच्या सुमारास सदर वळणमार्गावर ट्रक आणि चारचाकी वाहनाचा अपघात घडला.या ठिकाणी अपघात नेहमीचेच झाले असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. विशेषत: या परिसरात स्मशानभूमी आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी उशीर झालाच तर नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. चौक परिसरात सर्वत्र अंधार असून सातत्याने वाहनांची वर्दळ या महामार्गावर सुरूच असते. शिवाय निवासी नागरिकांची संख्याही या परिसरात वाढत आहे. अगदी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावर नागरिक ‘मार्निंग वॉक’साठी याठिकाणी येतात. यामध्ये महिलांचीही संख्या बऱ्यापैकी असल्याने उमरेड पालिकेने याठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)