शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

नागपूर जिल्ह्यात ४९ हजार विद्यार्थी आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 11:03 IST

राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात ४९ हजार ३४८ विद्यार्थी किरकोळ आजारग्रस्त आढळून आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

ठळक मुद्देराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमसाडेतीन लाखावर विद्यार्थ्यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात ६ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ३ लाख ९५ हजार ८३६ विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासण्यात आले. यात ४९ हजार ३४८ विद्यार्थी किरकोळ आजारग्रस्त आढळून आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम राज्यात फेब्रुवारी २००८ पासून राबविला जात होता. या कार्यक्रमात वय वर्ष ६ ते १८ वयोगटातील शहरी व ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली जात होती. शालेय आरोग्य कार्यक्रमाच्या यशानंतर राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे केंद्रशासनाद्वारे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्यामध्ये लहान मुलांमधील जन्मजात विकृती, कमतरतेमुळे होणारे आजार, वाढीच्या वेळी होणारे आजार यांचे वेळीच निदान करुन उपचाराचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातील २ हजार ५४४ शाळांमध्ये पथकाने भेटी दिल्या. तेथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली. जवळपास ३ लाख ९५ हजार ८३६ विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासण्यात आले.यातील ४९ हजार ३४८ विद्यार्थ्यांना किरकोळ आजार असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर७ नगरपंचायत क्षेत्रात असलेल्या शाळांमध्ये पथकाने ४५ हजार ३३१ विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली. त्यात ५ हजार ६७० विद्यार्थी किरकोळ आजारग्रस्त होते.

टॅग्स :Healthआरोग्य