शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात तणावातून दोघा युवकांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 23:55 IST

Youths commit suicide due to tension मानसिक तणावातून दोन युवकांनी आत्महत्या केली. एकाने नोकरी न मिळाल्याने तर दुसऱ्याने मानसिकरित्या खचल्यामुळे आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मानसिक तणावातून दोन युवकांनी आत्महत्या केली. एकाने नोकरी न मिळाल्याने तर दुसऱ्याने मानसिकरित्या खचल्यामुळे आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज यशवंत बोरकर (२१, रा. बजाज अपार्टमेंट, त्रिमूर्तीनगर) याने मंगळवारी सकाळी आपल्या बेडरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ८ वाजता बहीण सोनाली त्याच्या रुमकडे गेली. तेव्हा सूरज फासावर लटकल्याचे आढळून आले. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सूरजच्या व्हॉट्सॲप चॅटवरून तो तणावात असल्याची माहिती मिळाली आहे.

स्वप्नील काशिराम करुडकर (२४) रा. रामकृष्णनगर वाठोडा ले-आऊट हा पदवीधर होता. गेल्या तीन वर्षांपासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. त्याने काही ठिकाणी नोकरीसाठी मुलाखती दिल्या होत्या. परंतु त्याच्या पदरी निराशा आली. त्यामुळे तो तणावात होता. स्वप्नीलने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर