शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पंढरपूर यात्रेसाठी नागपूरहून दोन विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 12:17 IST

पंढरपूरला होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाने दोन विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाविकांसाठी मोठी सुविधा झाली आहे.

ठळक मुद्देभाविकांसाठी सुविधा प्रतीक्षायादी पाहून रेल्वे प्रशासनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंढरपूरला होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाने दोन विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाविकांसाठी मोठी सुविधा झाली आहे.पंढरपूरला दरवर्षी विदर्भासह शेजारील राज्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी जातात. त्यामुळे रेल्वेगाड्यात मोठी गर्दी होते. रेल्वेगाड्यातील अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पंढरपूरला दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ०१२०६ नागपूर-पंढरपूर विशेष रेल्वेगाडी १० जुलैला सकाळी ७.५० वाजता सुटेल. ही गाडी अजनीला ७.५८, वर्धेला ९ वाजता, पुलगावला ९.२५, धामणगावला ९.४५, चांदूरला १०.०५, बडनेरा १०.४०, मूर्तिजापूर ११.१७, अकोला ११.४० वाजता आणि पंढरपूरला दुसºया दिवशी पहाटे ४.१० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०१२०५ पंढरपूर-नागपूर विशेष रेल्वेगाडी पंढरपूरवरून शनिवारी १३ जुलैला पहाटे ५.३० वाजता सुटेल.ही गाडी अकोला सायंकाळी ६.४७, मूर्तिजापूर ७.१८, बडनेरा ८.०८, चांदूर ८.४८, धामणगाव ९.०७, पुलगाव ९.२५, वर्धा १० वाजता, अजनी रात्री ११ आणि नागपूरला ११.३० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यात एकूण १८ कोच असून त्यात २ तृतीय वातानुकूलित, १२ स्लीपर, २ साधारण द्वितीय श्रेणी आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी