शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षांचे मौनव्रत!

By admin | Updated: August 12, 2014 01:08 IST

जिल्हा परिषद सदस्यांनी ग्रामीण भागातील समस्या मार्गी लावाव्या, किमान त्यांनी सभागृहात आवाज उठवावा अशी लोकांची माफक अपेक्षा असते. परंतु सदस्यच मौनव्रत धारण करीत असेल तर अपेक्षा कुणाकडून

जिल्हा परिषद : सभागृहात एकदाही प्रश्न मांडला नाहीगणेश हूड - नागपूरजिल्हा परिषद सदस्यांनी ग्रामीण भागातील समस्या मार्गी लावाव्या, किमान त्यांनी सभागृहात आवाज उठवावा अशी लोकांची माफक अपेक्षा असते. परंतु सदस्यच मौनव्रत धारण करीत असेल तर अपेक्षा कुणाकडून करणार. १२ सदस्य अडीच वर्षापासून गप्प आहेत. या कालावधीत झालेल्या ११ सभात त्यांनी एकही प्रश्न मांडला नाही. एवढेच नव्हेतर त्यांनी चर्चेतही सहभाग घेतलेला नाही.जि.प.सदस्यांना आपल्या भागातील समस्या, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवता यावे, या हेतूने दर तीन महिन्यांनी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले जाते. एखाद्या तातडीच्या विषयावर वा सदस्यांनी मागणी केल्यास विशेष सभा बोलावली जाते. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी पुढील महिन्यात २० सप्टेंबरला संपत आहे. त्यांच्या कार्यकाळातील ही अखेरची सर्वसाधारण सभा आहे. गेल्या अडीच वर्षात ११ सभा झाल्या. जि.प.च्या ५९ सदस्यांपैकी १२ सदस्यानी सभागृहात एकदाही प्रश्न उपस्थित केला आहे. अखेरच्या सभेत तरी ते मौनव्रत सोडतील का असा प्रश्न लोकांना पडला आहे. गोपाल खंडाते, आशा खराडे, रामदास मरकाम, शांताराम मडावी, अंजिरा उईके, दीपक गेडाम, माया कुसुंबे, पुष्पा वाघाडे, शालू हटवार, दीपाली इंगोले आदींचा मौनव्रतीत समावेश आहे. काही सदस्य अडीच वर्षात एकदाच बोलले. १० सभात त्यांनीही मौनव्रत पाळले. विशेष म्हणजे यात भावी अध्यक्षांच्या शर्यतीत असलेल्या सदस्यांचाही समावेश आहे. मतदारांना विकासाची अपेक्षा असलेल्या प्रणिता कडू, अरुणा मानकर आदींनी एकदाच प्रश्न मांडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मार्च २०१२ ला सूत्रे स्वीकारली४३० मार्चच्या रात्री घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर ३१ मार्च २०१२ ला विद्यमान अध्यक्ष संध्या गोतमारे, उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी पदाची सूत्रे स्वीकारली होती. प्रथमच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व गोंडवाना गणतंत्र पाटी एकत्र आले होते. अध्यक्षांसह सभापतींचा कार्यकाळ २० सप्टेंबर २०१४ ला संपत असल्याने त्यांच्या कार्यकाळातील ही शेवटचीच सभा आहे. पुन्हा चमत्कार होण्याची शक्यता आहे.