शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो... : मजरुह व कैफी आझमी यांच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:37 IST

उर्दू साहित्य जगतामध्ये उत्कृष्ट शायर म्हणून मजरुह सुलतानपुरी आणि कैफी आझमी यांचे नाव आदराने घेतले जाते. आपल्या रचनांमधून त्यांनी साहित्य, समाज आणि देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. या दोन्ही शायरांनी गीतकार म्हणूनही हिंदी सिनेमाची कारकीर्द गाजविली आहे. कैफींचे ‘कर चले हम फिदा...’ व मजरुह यांचे ‘वक्त ने किया क्या हंसी सितम...’ हे गीत देशभक्तीने ओतप्रोत आणि समाजाला आरसा दाखविणारे होते. या दोन महान शायरांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या गीतांची मैफिल श्रोत्यांसाठी सजली.

ठळक मुद्देसिद्धीविनायक पब्लिसिटीचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उर्दू साहित्य जगतामध्ये उत्कृष्ट शायर म्हणून मजरुह सुलतानपुरी आणि कैफी आझमी यांचे नाव आदराने घेतले जाते. आपल्या रचनांमधून त्यांनी साहित्य, समाज आणि देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. या दोन्ही शायरांनी गीतकार म्हणूनही हिंदी सिनेमाची कारकीर्द गाजविली आहे. कैफींचे ‘कर चले हम फिदा...’ व मजरुह यांचे ‘वक्त ने किया क्या हंसी सितम...’ हे गीत देशभक्तीने ओतप्रोत आणि समाजाला आरसा दाखविणारे होते. या दोन महान शायरांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या गीतांची मैफिल श्रोत्यांसाठी सजली.श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीच्या ‘डायमंड फॉरेव्हर’ या संगीत उपक्रमात रविवारी मजरुह सुलतानपुरी आणि कैफी आझमी यांना स्वरांजली वाहण्यात आली. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना श्री सिद्धीविनायकचे समीर पंडित यांची होती. सागर मधुमटके, अरविंद पाटील, सारंग जोशी, सोनाली दीक्षित आणि श्रेया खराबे या आघाडीच्या गायकांनी ही स्वरांची मैफिल सजविली. सोनाली यांनी ‘वक्त ने किया क्या हंसी सितम...’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. पुढे सारंग यांनी ‘तुम इतना जो मुस्कुरा रही हो..., ये नयन डरे डरे...’, पाटील यांच्या ‘तारो मे सजके..., एक दिन बिक जायेगा माटी के मोल...’, सागर यांनी ‘चला जाता हुं..., ओ मेरे दिल के चैन..., ठंडी हवा ये चांदनी सुहानी...’ तर श्रेया यांचे ‘बाहो मे चले आ...’ अशा सुरुवातीच्या गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. पुढे ‘ये दिल सुन रहा है..., माना हो तुम..., रुक जाना नही..., मेरी भीगी भीगी सी..., दिल पुकारे..., मेरा प्यार भी तू है..., ओ बेकरार दिल..., चलते चलते युंही कोई..., गुम है किसी के प्यार मे..., लुटे कोई मन का नगर..., वो तो है अलबेला..., रात अकेली है..., तुम जो मिल गये हो...’ अशा विविधांगी गीतांनी कार्यक्रम बहरत गेला.सुरेल साथसंगत करताना किबोर्डवर राजा राठोड, रुग्वेद पांडे (गिटार), अमर शेंडे (व्हायोलिन), प्रशांत नागमोते (तबला), विक्रम जोशी (तुंबा) व ऑक्टोपॅडवर राजू ठाकूर यांनी समा बांधला.

 

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर