शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

रेल्वे चालविणार ३७ विशेष पार्सल रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:52 IST

रेल्वेत ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु जीवनावश्यक वस्तू पाठविण्यासाठी मध्य रेल्वेने ३७ विशेष पार्सल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या पार्सल रेल्वेगाड्यात प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंसाठी निर्णय

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : रेल्वेत ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु जीवनावश्यक वस्तू पाठविण्यासाठी मध्य रेल्वेने ३७ विशेष पार्सल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या पार्सल रेल्वेगाड्यात प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रेल्वेत ३ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये विविध भागात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी रेल्वेने विशेष पार्सल रेल्वेगाड्या तसेच मालगाड्यांची वाहतूक सुरुच ठेवली होती. रेल्वेत पुन्हा ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. त्यामुळे या काळातही रेल्वे प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्यावतीने ३७ विशेष पार्सल रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यात ००१०९ मुंबई-नागपूर विशेष पार्सल रेल्वेगाडी २५ एप्रिल ते ३ मे पर्यंत धावणार आहे. ००११० नागपूर-मुंबई विशेष पार्सल रेल्वेगाडी २५ एप्रिल ते ३ मे पर्यंत धावणार आहे. ००११३ मुंबई-शालिमार ही गाडी नागपूरमार्गे २५ एप्रिल ते ३ मे पर्यंत चालविण्यात येईल. ००११४ शालिमार-मुंबई विशेष पार्सल रेल्वेगाडी नागपूर मार्गे २५ एप्रिल ते ३ मे पर्यंत चालविण्यात येईल. ००४५९ चेन्नई सेंट्रल-नानगल डॅम ही विशेष पार्सल रेल्वेगाडी चेन्नई सेंट्रल येथून २० एप्रिलला सकाळी ९.४५ वाजता सुटेल. नागपुरात ही गाडी रात्री २.०५ वाजता येईल. परंतु या सर्व पार्सल रेल्वेगाड्यात एकाही प्रवाशाला प्रवास करण्याची परवानगी राहणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे