शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत उष्माघाताचे तीन बळी! प्रशासन म्हणते शवविच्छेदन अहवाल येऊद्या

By सुमेध वाघमार | Updated: May 19, 2023 18:15 IST

Nagpur News उपराजधानीतील वाढते तापमान असह्य होत आहे. याचा परिणाम शरीरावर होत असून मागील तीन दिवसांत उष्माघाताचा तीन मृत्यूची नोंद झाली.

सुमेध वाघमारे नागपूर : उपराजधानीतील वाढते तापमान असह्य होत आहे. याचा परिणाम शरीरावर होत असून मागील तीन दिवसांत उष्माघाताचा तीन मृत्यूची नोंद झाली. परंतु मनपाच्या आरोग्य विभाग याकडे उष्माघाताचे संशयित मृत्यू म्हणून पाहत आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच याची पुष्टी करणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

    ‘हीट एग्जशन’ म्हणजे, उष्णता ग्रस्त होणे. ही एक अशी अवस्था आहे ज्याचा लक्षणांमध्ये शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम निघतो आणि पल्स रेट वाढतो. उन्हाळ्यात खूप जास्त तापमानाच्या संपर्क आल्यावर अशी लक्षणे दिसून येतात. उन्हाळ्यात दिसून येणाºया तीन ‘सिंड्रोम्स’ पैकी हे एक आहे. यासोबत ‘हिट क्रॅम्प्स’ आणि ‘हीट स्ट्रोक’ही (उष्माघात) आढळून येतात. यात उष्माघात सर्वात घातक ठरतो. मागील चार दिवसांतील नागपूरचे तापमान ४२ ते ४३ अंशाच्या दरम्यान आहे. यामुळे दिवसा घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.     

        मनपाच्या आरोग्य विभागाकडे मागील तीन दिवसांत तीन संशयित उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली. यातील दोन रुग्ण मेडिकलच्या पसिरात मृतावस्थेत आढळून आले, तर एका रुग्णाचा मृत्यू हा गांधीबाग झोन परिसरात झाला. यातील एका मृताची ओळख पटली असून तो जाटतरोडी येथील रहिवासी आहे. उर्वरीत दोन मृताची ओळख पटलेली नाही. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनाला पाठविण्यात आले आहे.  शवविच्छेदन अहवालावरूनचा त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

-उष्माघाताची लक्षणे  रखरखत्या उन्हात कठोर शारीरिक श्रम करण्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. याची लक्षणे अचानक किंवा हळहळूही समोर येऊ शकतात. यात खूप घाम येणे, चक्कर येणे, थकावट वाटणे, उभे राहिल्यावर रक्तदाब कमी होणे, मासपेशी आकडणे, मळमळ वाटणे आणि डोकेदुखी ही प्रमुख लक्षणे आहेत. 

   -कोणाला धोका होऊ शकतो?उष्माघात कोणालाही होऊ शकतो. परंतु चार वर्षांपेक्षा छोट्या मुलांना आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना हा आजार धोकादायक ठरू शकतो. कारण छोट्या मुलांमध्ये शरीराचे तापमान सामान्य करण्याची क्षमता विकसीत झालेली नसते तर ज्येष्ठांमध्ये औषधे आणि विविध आजारांमुळे उष्णता सहन करण्याची आणि शरीराला त्यानुरुप तयार करण्याची प्रक्रिया कमजोर पडलेली असते.

टॅग्स :Deathमृत्यू