शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

३५ हजार जात वैधता प्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 02:44 IST

- गोपालकृष्ण मांडवकर  नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात सहा ते सात वर्षापूर्वी झालेल्या ग्रापमंचायत निवडणुकीसाठीचे सुमारे ३५ हजार ...

- गोपालकृष्ण मांडवकर नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात सहा ते सात वर्षापूर्वी झालेल्या ग्रापमंचायत निवडणुकीसाठीचे सुमारे ३५ हजार उमेदवार आणि अर्जदारांची जात वैधता प्रमाणपत्रे जप्त व रद्द करून त्यांची फेरतपासणी होणार आहे.३० जुलै २०११ ते ३१ आॅगस्ट २०१२ या काळात राज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या होत्या. त्यासाठी सुमारे ३५ हजार उमेदवारांनी जात वैधता पडताळणी समितीकडे अर्ज केले होते. त्यावर नवनिर्मित तत्कालिन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने उमेदवारांना प्रमाणपत्र दिले होते. मात्र ही प्रक्रिया नियमबाह्य झाल्याचा आक्षेप घेत सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश काशिद यांनी सर्वोच्च न्यायालयात २०१५ मध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर १ आॅक्टोबरला न्यायालयाने निर्णय देऊन त्या काळातील सर्व जात वैधता प्रमाणपत्र रद्दबादल ठरविले. एवढेच नव्हे सर्व प्रमाणपत्र जप्त करून रद्द करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.पुण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक कैलास कणसे यांनी जात वैधता प्रमाणपत्रांच्या फेरतपासणीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सहा महिन्यांत या प्रमाणपत्रांची फेरतपासणी करून घ्यायची आहे.जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे सर्व उपायुक्त आणि सदस्यांची ४ नोव्हेंबरला पुण्यात बैठक झाली. २० नोव्हेंबर व ५ डिसेंबरला आढावा घेतला जाईल.अर्ज करण्याचे आवाहननागपूर जिल्ह्यात अशी २ हजार २० प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती नागपूरचे जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य आर. डी. आत्राम यांनी दिली. संबंधितांना आवश्यक कागदपत्रांसह फेरतपासणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्र