शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

...तर पाण्यासाठी करा ५ लाखांची तजवीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:08 IST

- २०१३-१४ मध्ये २ काेटी ५ लाखांपेक्षा अधिक. - ६० टक्के सिंचन, ८५ टक्के पेयजलासाठी व औद्याेगिक क्षेत्रासाठी लागणारे ...

- २०१३-१४ मध्ये २ काेटी ५ लाखांपेक्षा अधिक.

- ६० टक्के सिंचन, ८५ टक्के पेयजलासाठी व औद्याेगिक क्षेत्रासाठी लागणारे ५० टक्के पाणी भूजलातूनच.

- विश्व बँकेनुसार जगात २५ टक्के भूजल उपसा एकट्या भारतात. लाेकसंख्या १७ टक्के व उपलब्ध पाणी ४ टक्के.

- १९४७ मध्ये पाण्याची प्रतिव्यक्ती उपलब्धता ६००० घनमीटर, २०२० मध्ये १५०० घनमीटर.

- वाढत्या प्रदूषणामुळे जमिनीतील पाणीही प्रदूषित हाेत आहे.

निसर्गाने मानवाला नेहमीच उदात्त भावनेने भरभरून दिले आहे. पाणीही त्यात आहे पण आपल्याला त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावे लागतील. पाण्याची भविष्यातील गरज लक्षात घेता आज आत्मनिर्भर व्हावे लागेल. भूजल बाेर्डाच्या मदतीने महाराष्ट्रातील हिवरेबाजार व तामसवाडासारखे जलसंवर्धनाचे यशस्वी प्रयाेग झाले. त्याची प्रेरणा घेऊन सर्वात माेठ्या भूजलस्रोताच्या संवर्धनाची जबाबदारी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

- डाॅ. प्रभातकुमार जैन, क्षेत्रीय संचालक, केंद्रीय भूजल मंडळ, नागपूर