शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

विज्ञानातील बदलांच्या नकारात्मक बिंदूवरदेखील मंथन हवे; माता अमृतानंदमयी देवी 

By योगेश पांडे | Updated: March 20, 2023 21:03 IST

Nagpur News विज्ञानातील बदलांच्या नकारात्मक बिंदूंवरदेखील मंथन व्हायला हवे, असे प्रतिपादन सी-२० (२०२३) च्या अध्यक्षा माता अमृतानंदमयी देवी यांनी व्यक्त केले.

नागपूर : विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मनुष्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. मात्र, त्यामुळे नकारात्मक पैलूदेखील समोर येत आहेत. हिंसाचाराचे प्रमाण वाढत आहे. अनेक जण कार्यालयात काम करायला, रस्त्यांवर चालायलादेखील घाबरतात. विज्ञानातील बदलांच्या नकारात्मक बिंदूंवरदेखील मंथन व्हायला हवे, असे प्रतिपादन सी-२० (२०२३) च्या अध्यक्षा माता अमृतानंदमयी देवी यांनी व्यक्त केले. जी-२० अंतर्गत नागपुरात आयोजित सी-२० परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि इंटरनेटच्या गैरवापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांचे सेवन वाढले आहे. सध्या जगाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. परंतु, अनेकदा लोकांना नेमकी समस्या समजत नाही. अशा परिस्थितीत समस्या ओळखणे व त्या सोडविण्याची बुद्धिमत्ता तसेच मानसिक वृत्ती असणे या दोन क्षमता मनुष्यामध्ये असल्या पाहिजे. सार्वत्रिक कायद्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. आपण आपत्तीच्या वेळीच विचार करतो. कोविड साथीचा रोगदेखील असाच एक टप्पा होता. यावेळी लोकांनी भविष्यात आणखी चांगले काम करण्याचा संकल्प केला. परंतु, आता लोक परत जुन्या सवयींकडे वळले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Socialसामाजिक