शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

विज्ञानातील बदलांच्या नकारात्मक बिंदूवरदेखील मंथन हवे; माता अमृतानंदमयी देवी 

By योगेश पांडे | Updated: March 20, 2023 21:03 IST

Nagpur News विज्ञानातील बदलांच्या नकारात्मक बिंदूंवरदेखील मंथन व्हायला हवे, असे प्रतिपादन सी-२० (२०२३) च्या अध्यक्षा माता अमृतानंदमयी देवी यांनी व्यक्त केले.

नागपूर : विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मनुष्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. मात्र, त्यामुळे नकारात्मक पैलूदेखील समोर येत आहेत. हिंसाचाराचे प्रमाण वाढत आहे. अनेक जण कार्यालयात काम करायला, रस्त्यांवर चालायलादेखील घाबरतात. विज्ञानातील बदलांच्या नकारात्मक बिंदूंवरदेखील मंथन व्हायला हवे, असे प्रतिपादन सी-२० (२०२३) च्या अध्यक्षा माता अमृतानंदमयी देवी यांनी व्यक्त केले. जी-२० अंतर्गत नागपुरात आयोजित सी-२० परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि इंटरनेटच्या गैरवापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांचे सेवन वाढले आहे. सध्या जगाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. परंतु, अनेकदा लोकांना नेमकी समस्या समजत नाही. अशा परिस्थितीत समस्या ओळखणे व त्या सोडविण्याची बुद्धिमत्ता तसेच मानसिक वृत्ती असणे या दोन क्षमता मनुष्यामध्ये असल्या पाहिजे. सार्वत्रिक कायद्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. आपण आपत्तीच्या वेळीच विचार करतो. कोविड साथीचा रोगदेखील असाच एक टप्पा होता. यावेळी लोकांनी भविष्यात आणखी चांगले काम करण्याचा संकल्प केला. परंतु, आता लोक परत जुन्या सवयींकडे वळले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Socialसामाजिक