शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

विज्ञानातील बदलांच्या नकारात्मक बिंदूवरदेखील मंथन हवे; माता अमृतानंदमयी देवी 

By योगेश पांडे | Updated: March 20, 2023 21:03 IST

Nagpur News विज्ञानातील बदलांच्या नकारात्मक बिंदूंवरदेखील मंथन व्हायला हवे, असे प्रतिपादन सी-२० (२०२३) च्या अध्यक्षा माता अमृतानंदमयी देवी यांनी व्यक्त केले.

नागपूर : विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मनुष्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. मात्र, त्यामुळे नकारात्मक पैलूदेखील समोर येत आहेत. हिंसाचाराचे प्रमाण वाढत आहे. अनेक जण कार्यालयात काम करायला, रस्त्यांवर चालायलादेखील घाबरतात. विज्ञानातील बदलांच्या नकारात्मक बिंदूंवरदेखील मंथन व्हायला हवे, असे प्रतिपादन सी-२० (२०२३) च्या अध्यक्षा माता अमृतानंदमयी देवी यांनी व्यक्त केले. जी-२० अंतर्गत नागपुरात आयोजित सी-२० परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि इंटरनेटच्या गैरवापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांचे सेवन वाढले आहे. सध्या जगाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. परंतु, अनेकदा लोकांना नेमकी समस्या समजत नाही. अशा परिस्थितीत समस्या ओळखणे व त्या सोडविण्याची बुद्धिमत्ता तसेच मानसिक वृत्ती असणे या दोन क्षमता मनुष्यामध्ये असल्या पाहिजे. सार्वत्रिक कायद्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. आपण आपत्तीच्या वेळीच विचार करतो. कोविड साथीचा रोगदेखील असाच एक टप्पा होता. यावेळी लोकांनी भविष्यात आणखी चांगले काम करण्याचा संकल्प केला. परंतु, आता लोक परत जुन्या सवयींकडे वळले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Socialसामाजिक