शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र आदासा येथील ऐतिहासिक बाहुली विहिरी मोजतायेत शेवटच्या घटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 11:22 IST

श्रीक्षेत्र आदासा येथे कोरीव दगडापासून साकारण्यात आलेल्या बाहुली विहिरी म्हणजे प्राचीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमूना आहे.

ठळक मुद्देश्रीक्षेत्र आदासा येथे तीन बाहुली विहीर : वैभव जपण्याची गरज

विजय नागपुरे

कळमेश्वर (नागपूर) : श्रीक्षेत्र आदासा हे शमीविघ्नेश्वर देवस्थानसाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. या देवस्थानचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला आहे. परंतु याच क्षेत्रात पुरातन असलेल्या बाहुली विहिरींचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. श्रीक्षेत्र आदासा येथे कोरीव दगडापासून साकारण्यात आलेल्या बाहुली विहिरी म्हणजे प्राचीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमूना आहे.

आदासा येथे ग्रामपंचायतजवळ असलेली बाहुली ही पटकाखेडी येथील व्यक्तीने परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता बांधलेली होती. तर गोडशेच्या वाड्याजवळ असलेली बाहुली विहिरीचा उपयोग ठरवीक मंडळीच करायचे असे ग्रामस्थ सांगतात. तसेच मातोश्री वृद्धाश्रमजवळील विहीर ही देवस्थान अंतर्गत येत असून या विहिरीतील पाण्याचा वापर शमी विघ्नेश्वराचे मंदिराचे बांधकाम करण्यासाठी करण्यात आला होता, अशी माहिती आहे.

ग्रामपंचायतजवळील बाहुली विहीर ही अंदाजे ६५ फूट खोल आहे. विहिरीचे दुमजली बांधकाम असून वरच्या भागावर बांधण्यात आलेल्या खोलीत आराम करण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आली होती. या विहिरीचे बांधकाम मजबूत असून विहिरीची साफसफाई व परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. परंतु सध्या संपूर्ण विहीर कोरडी असून नागरिक येथे केरकचरा टाकत असल्याने ते बुजण्याच्या मार्गावर आहे. तसेच गोडशेच्या वाड्याजवळील विहीर पूर्णत: जीर्ण झाली असून तिचे बांधकाम अष्टकोनी आकारात आहे.

२४ वर्षांपूर्वी मातोश्री वृद्धाश्रमात राहणाऱ्या एका देणगीदाराच्या आर्थिक साह्यातून वृद्धाश्रम जवळील विहीर स्वच्छ करण्यात आली होती. त्यानंतर मात्र या विहिरीकडे दुर्लक्ष झाल्याने ही विहीर झाडाझुडपात गडबड झाल्याने अस्तित्वासाठी झगडतांना दिसत आहे.

गावाची तहान भागवायच्या

या तीनही विहिरींना पूर्वी मुबलक प्रमाणात पाणी असायचे. संपूर्ण गावाची तहान या विहिरीमधून भागायची. परंतु कालांतराने घरोघरी नळाद्वारे पाणी व हातपंप तयार झाल्याने या विहिरीच्या पाण्याचा उपयोग होणे बंद झाले. तसेच परिसरात कोळसा खदान झाल्याने या विहिरींचे पाणीसुद्धा आटले असल्याची माहिती आदासा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण धोटे (७६) यांनी दिली.

वृद्धाश्रमाजवळील विहिरीतील पाणी पिण्यासाठी गोड असल्याने आम्ही लहान असताना शाळेत आल्यावर या विहिरीत पायऱ्याद्वारे उतरून पाणी पिण्याचा आनंद घेत होतो.

हरिश्चंद्र सावध, सोनपूर

टॅग्स :historyइतिहासArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणnagpurनागपूर