शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हायकोर्टाच्या निकालाने विरोधक तोंडावर आपटले, भूखंडप्रकरणी फडणवीसांचे खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 06:27 IST

कायद्यानुसार हे भूखंड नियमित करण्याचे अधिकारदेखील दिलेले आहेत. त्यामुळे विरोधकांचे आरोप सपशेल खोटे ठरले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटपावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर याच सभागृहात आरोप करणारे विरोधक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पुरते तोंडावर पडले आहेत, विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सिद्ध झाले, असे खडेबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत सुनावले. 

या भूखंड वाटपाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी जी भूमिका मांडली ती उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. कायद्यानुसार हे भूखंड नियमित करण्याचे अधिकारदेखील दिलेले आहेत. त्यामुळे विरोधकांचे आरोप सपशेल खोटे ठरले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री शिंदेही सभागृहात होते, पण सभात्याग केलेला असल्याने विरोधी पक्ष सदस्य सभागृहात नव्हते. 

शिंदे हे नगरविकास मंत्री असताना नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांनी या  प्रकरणात पूर्ण माहिती दिली नव्हती या शिंदे यांच्या स्पष्टीकरणावर उच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले आहे. आज आम्ही केवळ १६ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी जो आदेश दिला होता तो स्वीकारत आहोत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण आल्यानंतर नेमकी स्थिती स्पष्ट झाली आहे. 

कायद्याच्या कक्षेत राज्य सरकार निर्णय घेऊ शकते   

  • फडणवीस म्हणाले की, हे भूखंड नियमित करण्याचा निर्णय कायद्याच्या कक्षेत राज्य सरकार घेऊ शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 
  • यावरून हेच स्पष्ट होते की, ८० कोटी रुपयांचे भूखंड दोन कोटी रुपयांत दिल्याच्या विरोधकांच्या आरोपामध्ये कुठलेही तथ्य नाही. विरोधकांनी जे आरोप केले ते न्यायालयाच्या निर्णयाने खारीज झाले आहेत. 
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCourtन्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदे