शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

'भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात नागपूरच्या भूमीतून व्हावी'; सार्थक फाउंडेशनतर्फे मान्यवरांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2023 22:31 IST

Nagpur News भारत भ्रष्टाचारमुक्त आणि विश्वगुरू होणार असून, भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात नागपूरच्या भूमीतून व्हावी, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.

 

नागपूर : देशात भ्रष्टाचाराचे निर्मूलन करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने साधे जीवन जगल्यास भारत भ्रष्टाचारमुक्त आणि विश्वगुरू होणार असून, भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात नागपूरच्या भूमीतून व्हावी, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.

सार्थक फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी वनामतीच्या वसंतराव नाईक स्मृती सभागृहात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. सुनील केदार होते. व्यासपीठावर माजी मंत्री रमेशचंद्र बंग, सत्कारमूर्ती वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, जनआक्रोशचे रवींद्र कासखेडीकर, आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट डॉ.अमित समर्थ, सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, सार्थक फाउंडेशनचे अध्यक्ष महेश बंग, सचिव विनोद चतुर्वेदी, संजय पालीवाल, राजाभाऊ टाकसाळे, सुधीर बाहेती, पंकज महाजन, अजय मल उपस्थित होते. राज्यपाल पुरोहित यांनी नागपूरची संस्कृती सर्व समावेशक असून, नागपूर हे मिनी इंडिया असल्याचा उल्लेख केला. याप्रसंगी राज्यपाल पुरोहित यांच्या हस्ते गिरीश गांधी, डॉ.अमित समर्थ, विष्णू मनोहर, रवींद्र कासखेडीकर यांचा शाल, मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. महेश बंग यांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक सार्थकचे सचिव विनोद चतुर्वेदी यांनी केले. संचालन सुधीर बाहेती यांनी केले. आभार पंकज महाजन यांनी मानले.

टॅग्स :Banvarilal Purohitबनवारीलाल पुरोहित