शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

'भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात नागपूरच्या भूमीतून व्हावी'; सार्थक फाउंडेशनतर्फे मान्यवरांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2023 22:31 IST

Nagpur News भारत भ्रष्टाचारमुक्त आणि विश्वगुरू होणार असून, भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात नागपूरच्या भूमीतून व्हावी, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.

 

नागपूर : देशात भ्रष्टाचाराचे निर्मूलन करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने साधे जीवन जगल्यास भारत भ्रष्टाचारमुक्त आणि विश्वगुरू होणार असून, भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात नागपूरच्या भूमीतून व्हावी, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.

सार्थक फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी वनामतीच्या वसंतराव नाईक स्मृती सभागृहात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. सुनील केदार होते. व्यासपीठावर माजी मंत्री रमेशचंद्र बंग, सत्कारमूर्ती वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, जनआक्रोशचे रवींद्र कासखेडीकर, आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट डॉ.अमित समर्थ, सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, सार्थक फाउंडेशनचे अध्यक्ष महेश बंग, सचिव विनोद चतुर्वेदी, संजय पालीवाल, राजाभाऊ टाकसाळे, सुधीर बाहेती, पंकज महाजन, अजय मल उपस्थित होते. राज्यपाल पुरोहित यांनी नागपूरची संस्कृती सर्व समावेशक असून, नागपूर हे मिनी इंडिया असल्याचा उल्लेख केला. याप्रसंगी राज्यपाल पुरोहित यांच्या हस्ते गिरीश गांधी, डॉ.अमित समर्थ, विष्णू मनोहर, रवींद्र कासखेडीकर यांचा शाल, मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. महेश बंग यांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक सार्थकचे सचिव विनोद चतुर्वेदी यांनी केले. संचालन सुधीर बाहेती यांनी केले. आभार पंकज महाजन यांनी मानले.

टॅग्स :Banvarilal Purohitबनवारीलाल पुरोहित