शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

'भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात नागपूरच्या भूमीतून व्हावी'; सार्थक फाउंडेशनतर्फे मान्यवरांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2023 22:31 IST

Nagpur News भारत भ्रष्टाचारमुक्त आणि विश्वगुरू होणार असून, भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात नागपूरच्या भूमीतून व्हावी, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.

 

नागपूर : देशात भ्रष्टाचाराचे निर्मूलन करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने साधे जीवन जगल्यास भारत भ्रष्टाचारमुक्त आणि विश्वगुरू होणार असून, भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात नागपूरच्या भूमीतून व्हावी, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.

सार्थक फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी वनामतीच्या वसंतराव नाईक स्मृती सभागृहात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. सुनील केदार होते. व्यासपीठावर माजी मंत्री रमेशचंद्र बंग, सत्कारमूर्ती वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, जनआक्रोशचे रवींद्र कासखेडीकर, आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट डॉ.अमित समर्थ, सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, सार्थक फाउंडेशनचे अध्यक्ष महेश बंग, सचिव विनोद चतुर्वेदी, संजय पालीवाल, राजाभाऊ टाकसाळे, सुधीर बाहेती, पंकज महाजन, अजय मल उपस्थित होते. राज्यपाल पुरोहित यांनी नागपूरची संस्कृती सर्व समावेशक असून, नागपूर हे मिनी इंडिया असल्याचा उल्लेख केला. याप्रसंगी राज्यपाल पुरोहित यांच्या हस्ते गिरीश गांधी, डॉ.अमित समर्थ, विष्णू मनोहर, रवींद्र कासखेडीकर यांचा शाल, मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. महेश बंग यांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक सार्थकचे सचिव विनोद चतुर्वेदी यांनी केले. संचालन सुधीर बाहेती यांनी केले. आभार पंकज महाजन यांनी मानले.

टॅग्स :Banvarilal Purohitबनवारीलाल पुरोहित