शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रागाच्या भरात मुलांनी घर सोडले, आरपीएफने कुटुंबियांत पोहचवले; ८५८ कुटुंबांना दिलासा

By नरेश डोंगरे | Updated: December 22, 2023 14:19 IST

अलिकडे अल्पवयीन मुले-मुली छोट्या छोट्या कारणावरून रागात येतात. रागाच्या भरात ते स्वत:चे घर सोडून बाहेर पळून जातात.

नरेश डोंगरे          नागपूर : कुणी आमिष दाखवले म्हणून तर कुणी रागावले म्हणून स्वत:चे घर सोडले. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना हेरले आणि त्यांच्या पालकांना बोलवून सुखरूपपणे त्यांच्या स्वाधिन केले. होय, गेल्या आठ महिन्यात आरपीएफने एकूण ८५८ मुला-मुलींना परत त्यांच्या कुटुंबात पाठविले आहे.

अलिकडे अल्पवयीन मुले-मुली छोट्या छोट्या कारणावरून रागात येतात. रागाच्या भरात ते स्वत:चे घर सोडून बाहेर पळून जातात. यातील काही जण भांडणामुळे, काही स्वप्नातील दुनिया बघण्यासाठी तर काही जण कुणी आमिष दाखविल्यामुळे स्वत:चे घर सोडून पळून जातात. आपल्या गावापासून दूर मुंबई, दिल्ली सारख्या महानगरात पळून जाण्याकडे या मुलांचा कल असतो. खिशात पैसे असो नसो, ही मंडळी घरून रेल्वे स्थानकावर पळून येतात.

मोठ्या महानगराकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीत बसून ते पळून जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशा मुलांवर आरपीएफची खास नजर असते. त्यांच्या हालचाली, संशयास्पद वर्तनावरून ते त्यांना ताव्यात घेतात. 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत या मुलांची आरपीएफ आस्थेने विचारपूस करतात आणि ते घरून पळून आल्याचे लक्षात येताच त्यांच्या पालकांना बोलवून त्यांचे समुपदेशन करतात आणि नंतर या मुलांना पालकांच्या स्वाधिन केले जाते. यंदा महाराष्ट्रातील विविध रेल्वे स्थानकावर अशा प्रकारे ८५८ मुले आरपीएफने पकडली आणि त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन केले. यात नागपूर विभागातील १११ मुला-मुलीमचा समावेश आहे.