शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

‘रासेयो’तून घ्या समाजरक्षणाचे धडे

By admin | Updated: June 17, 2014 00:47 IST

विद्यापीठांमधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाची संधी तर मिळतेच. परंतु यासोबतच समाजरक्षणाचे धडेदेखील मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात

विकासचंद्र रस्तोगी : ‘आव्हान २०१४’ ची सांगतानागपूर : विद्यापीठांमधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाची संधी तर मिळतेच. परंतु यासोबतच समाजरक्षणाचे धडेदेखील मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात राष्ट्रीय सेवा योजनेशी जुळायला हवे, असे मत राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ‘आव्हान २०१४’ या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी प्रभारी कुलगुरु अनुपकुमार, केंद्र शासनाचे उपसचिव बी.के.मिश्रा, राष्ट्रीय नागरी सुरक्षा महाविद्यालयाचे संचालक जी.एस.सैनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यसंपर्क प्रमुख डॉ. अतुल साळुंके, ‘एनडीआरएफ’चे (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स)डेप्युटी कमांडिंग आॅफिसर विजेंद्र दहिया, प्र-कुलगुरु डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. भाऊ दायदार प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यभरातील विद्यापीठांमध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘लाईफ सेव्हिंग स्कीमह्णमध्ये ‘एनडीआरएफह्णकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. याचा समाजासाठी जास्तीत जास्त उपयोग करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, असे रस्तोगी म्हणाले. विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच आत्मरक्षणाचे धडे आत्मसात केले पाहिजे, असे मत जी.एस.सैनी यांनी व्यक्त केले. प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी ‘आव्हान २०१४’ चा संदेश राज्याच्या प्रत्येकच जिल्ह्यात पोहचविण्याचे काम करण्याचे आवाहन केले. डॉ. भाऊ दायदार यांनी दहा दिवसांच्या उपक्रमातील कार्यक्रमाची माहिती दिली. ‘आव्हान’ या उपक्रमात २३ विद्यापीठातील १ हजारहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)