शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

सणासुदीत साखरेचा गोडवा महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 05:12 IST

साखरेचे किरकोळ बाजारातील विक्रीचे दर विदर्भात ३ महिन्यात १२ रुपयांनी वाढून ४२ रुपये प्रतिकिलो झाला आहे.

नागपूर : साखरेचे किरकोळ बाजारातील विक्रीचे दर विदर्भात ३ महिन्यात १२ रुपयांनी वाढून ४२ रुपये प्रतिकिलो झाला आहे. परिणामी सणासुदीत साखरेचा गोडवा महागला आहे.संपूर्ण विदर्भात पश्चिम महाराष्ट्रातून साखर येते. जवळपास प्रति बोरीमागे (पोते) १७५ ते १९० रुपये वाहतूक खर्च येतो. त्यामुळे सध्या घाऊक बाजारात साखरेचा भाव दर्जानुसार ३५ ते ३६ रुपये पडतो. किरकोळ विक्रेता ही साखर किलोमागे ४ ते ६ रुपये जादा दराने विकतो. त्यामुळे ग्राहकांना किरकोळ बाजारातून साखर ४० ते ४२ रुपये प्रति किलो भावात खरेदी करावी लागत आहे.देशात अतिरिक्त साखरेचे उत्पादन झाल्याने घाऊक बाजारातील साखरेचे दर २५ रुपयापर्यंत घसरले होते. यामुळे साखर उद्योग अडचणीत आला होता. हे दर वाढावेत यासाठी केंद सरकारने विविध उपाययोजना करताना कारखान्यांना साखरेच्या विक्रीेचा किमान दर २९ रुपये प्रतिकिलो निश्चित करुन दिला . यानंतर साखरेचे दर वाढण्यास सुरवात झाली. सध्या साखरेचे दर ३१५० रुपये (जीएसटी व्यतिरिक्त) प्रतिक्विंटलच्या आसपास आहेत. पश्चिम महाराष्टÑात साखरेचे किरकोळ विक्रीचे दर ३५ ते ३६ रुपयांच्या दरम्यान आहेत.।एप्रिलमध्ये किरकोळ बाजारात ३० रुपयात विकण्यात येणाऱ्या साखरेचे भाव मे महिन्यात ३४ ते ३६ रुपयांवर पोहोचले आणि आॅगस्टपर्यंत भावात मोठी वाढ झाली. सणासुदीत आणखी एक किंवा दोन रुपयांनी साखर महाग होऊ शकते- रामदास वजानी,साखरेचे घाऊक विक्रेतेमहागाईच्या काळात पूर्वीच पेट्रोलच्या वाढीव भावामुळे वाढलेले महिन्याचे बजेट साखरेने आणखी वाढविले आहे. शासनाने कारखानदारांना फायदा मिळवून देण्यासाठी ग्राहकांचा विचार केलेला नाही. - महेंद्र आदमने, ग्राहक़