शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

सोयामिल्कसह देशी वाणांचे पाठीराखे डॉ. शांतीलाल कोठारी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 16:42 IST

Nagpur News तळागाळातल्या वर्गाला पोषक आहार मिळावा यासाठी अवघे आयुष्य वेचलेले, लाखोळी डाळ खुल्या बाजारात विक्रीला यावी यासाठी तब्बल चाळीस वर्षे लढा दिलेले व नागपुरातील नागरिकांना सोयामिल्कची सवय लावणारे, आहार शास्त्रज्ञ डॉ. शांतीलाल कोठारी यांचे मंगळवारी निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तळागाळातल्या वर्गाला पोषक आहार मिळावा यासाठी अवघे आयुष्य वेचलेले, लाखोळी डाळ खुल्या बाजारात विक्रीला यावी यासाठी तब्बल चाळीस वर्षे लढा दिलेले व नागपुरातील नागरिकांना सोयामिल्कची सवय लावणारे, आहार शास्त्रज्ञ डॉ. शांतीलाल कोठारी यांचे मंगळवारी निधन झाले.अ‍ॅकेडमी आॅफ न्यूट्रीशन इम्प्रूव्हमेंट या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून डॉ. कोठारी यांनी गेली चाळीस दशके योग्य आहाराबाबत जनजागरणाचे काम अविरत केले. या कार्यात त्यांनी अनेकदा सरकारशी मोठे लढे दिले. त्यात लाखोळी डाळीवरील बंदी उठवण्याचा लढा त्यांनी चाळीस वर्षे दिला व ते त्यात यशस्वी झाले होते.

 

टॅग्स :Deathमृत्यू