शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

उन्हाळी सुट्या संपल्या, हायकोर्ट आजपासून सुरू

By admin | Updated: June 8, 2015 02:55 IST

मुंबई उच्च न्यायालय आणि संलग्नित नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या उन्हाळी सुट्या संपल्या असून ८ जूनपासून नियमित कामकाजाला सुरुवात होणार आहे.

नवीन रोस्टर लागू : दर गुरुवारी अंतिम सुनावणीनागपूर : मुंबई उच्च न्यायालय आणि संलग्नित नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या उन्हाळी सुट्या संपल्या असून ८ जूनपासून नियमित कामकाजाला सुरुवात होणार आहे. उच्च न्यायालयाच्या रोस्टरमध्ये नेहमीप्रमाणे बदल करण्यात आला आहे. नवीन रोस्टरनुसार नागपूर खंडपीठात तीन युगल न्यायपीठे कार्य करणार आहेत.युगल न्यायपीठांपैकी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्याकडे १९९८ पर्यंतच्या, २०००, २००२, २००४, २००६ ते २०१३ व २०१५ मधील दिवाणी रिट याचिका, सर्व लेटर्स पेटंट अपील्स, सर्व जनहित याचिका आणि २०११ ते २०१५ पर्यंतच्या फर्स्ट अपील्स, न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व प्रदीप देशमुख यांच्याकडे सर्व फौजदारी प्रकरणे तर, न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व चंद्रकांत भडंग यांच्याकडे अन्य न्यायपीठांना दिल्या नाहीत अशा दिवाणी रिट याचिका, सर्व कौटुंबिक न्यायालय अपील्स व २०१० पर्यंतच्या फर्स्ट अपील्सचे कामकाज सोपविण्यात आले आहे.एकलपीठाची सर्व फौजदारी प्रकरणे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्याकडे, फर्स्ट अपील्स, अपील अगेन्स्ट आॅर्डर, सेकंड अपील्स, सिव्हिल रिव्हिजन अप्लिकेशन्स व मिसलेनिअस सिव्हिल अप्लिकेशन्स न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांच्याकडे, २००१, २००३, २००५, २००७, २००९, २०११, २०१३ व २०१५ मधील दिवाणी रिट याचिका न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्याकडे तर, २००० पर्यंतच्या, २००२, २००४, २००६, २००८, २०१०, २०१२ व २०१४ मधील दिवाणी रिट याचिका न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्याकडे राहणार आहेत.न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्याकडे विशेष नेमून दिलेल्या प्रकरणांचे कामकाज राहणार आहे. अंतिम सुनावणीसाठी दाखल प्रकरणांकरिता गुरुवार हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)