शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दिल्लीत आरडी परेडमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा नागपुरात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 09:59 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिल्ली जिंकून आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

ठळक मुद्देलावणीनृत्याने रिझवले प्रेक्षकांना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत केवळ भौगोलिकदृष्टीनेच नाही तर सांस्कृतिकदृष्टीनेही समृद्ध आहे. याच संस्कृतीची झलक विद्यार्थ्यांच्या सादरीकरणात मी पाहिली. आरडी परेडमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या या विद्यार्थ्यांनी आज नागपुरात दिल्लीच्या राजपथाची अनुभूती दिली, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिल्ली जिंकून आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात रविवारी आयोजित कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांच्या भविष्यातील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आ. परिणय फुके हेसुद्धा या कौतुक सोहळ्यात सहभागी झाले होते. या मान्यवरांच्या हस्ते बेरदी नृत्य सादर करणाºया १६० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या चमूचे प्रशिक्षक किशोर हम्पीहोळी यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. संचालन श्वेता शेलगांवकर यांनी केले.

गीतांजलीच्या कथ्थकने जिंकलेया समारोहाचे दुसरे सत्र नृत्यांनी रंगले. दिल्लीहून आलेल्या गीतांजली शर्मा यांनी सर्वप्रथम प्रस्तुती दिली. नमो शिवाय या कथ्थक नृत्याद्वारे त्यांनी मंचावर शिवमहिमा साकारला. त्यांची द्वितीय प्रस्तुती असलेला कृष्णा-राधा संवादही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेला.

गुलाबी थंडीत लावणीचा तडकायवतमाळहून आलेली स्नेहा कोडापे आणि त्यांच्या चमूने गुलाबी थंडीत लावणीच्या तडक्याने रंग भरला. मनीषा थापा या गुणी गायिकेच्या कसदार आवाजात या नृत्यांगनांनी फटकेबाज लावणी सादर केली. ‘सांगा न कशी मी दिसते नऊवारी साडीत...’ या लावणीपासून सुरू झालेला हा प्रवास पुढे खेळताना ‘रंग बाई होळीचा...’ ‘ रेशमाच्या रेघांनी...’ असा खडी लावणीमार्गे ‘झाल्या तिन्ही सांझा...’ या बैठकीच्या लावणीजवळ येऊन विसावला.

टॅग्स :cultureसांस्कृतिक