शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आरटीईअंतर्गत प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना मिळणार न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 20:25 IST

आरटीईच्या प्रथम टप्प्यात लॉटरी लागल्यानंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या बालकांना पुन्हा प्रवेशाची संधी मिळणार आहे. आरटीईच्या दुसºया टप्प्यात या मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. राज्याचे अवर सचिव संतोष गायकवाड यांनी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) ला ही माहिती दिली.

ठळक मुद्देदुसऱ्या टप्प्यात मिळणार प्रवेश : चुकीच्या मॅपिंगमुळे प्रवेशात अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरटीईच्या प्रथम टप्प्यात लॉटरी लागल्यानंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या बालकांना पुन्हा प्रवेशाची संधी मिळणार आहे. आरटीईच्या दुसºया टप्प्यात या मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. राज्याचे अवर सचिव संतोष गायकवाड यांनी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) ला ही माहिती दिली.आरटीईच्या पहिल्या टप्प्यात ज्या बालकांची निवड झाली होती. त्यातील काही बालकांचे प्रवेश रद्द करण्यात आले होते. नियमानुसार त्यांच्या घराचे अंतर शाळेपासून एक ते तीन किलोमीटरच्या परिघात येत नाही. नागपूरच नाही तर संपूर्ण राज्यात या अडचणी आल्या होत्या. यासंदर्भात आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे मो. शाहीद शरीफ यांनी यासंदर्भात राज्य शासनाला पत्र लिहिले. यात उल्लेख केला की चुकीच्या गुगल मॅपिंगमुळे बालक पात्र असूनही त्याला आरटीईचा लाभ मिळू शकला नाही. या प्रकरणाचा तपास करून गरीब व वंचित वर्गाच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची त्यांनी मागणी केली. शाहीद शरीफ यांच्या पत्राची शिक्षण विभागाने दखल घेतली.शाहीद शरीफ यांनी एनसीपीसीआरलासुद्धा पत्र लिहिले होते. एनसीपीसीआरचे वरिष्ठ समन्वयक रमन गौर यांनी याप्रकरणी राज्य शासनाला पत्र पाठविले. त्यामुळे शिक्षण विभागाने यावर लगेच दखल घेतली.दुसºया टप्प्याच्या प्रक्रियेला उशीरआरटीईच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया १० मे ला संपली. लगेच दुसरी प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र एक महिना झाल्यानंतरही प्रक्रिया सुरू झाली नाही. प्रक्रियेच्या नावावर अर्जामध्ये सुधार करण्याची संधी पालकांना दिली आहे. शिवाय ज्या मुलांचे आॅनलाईन अर्ज काही कारणास्तव जमा झाले नव्हते. त्यांना पुन्हा अर्ज जमा करण्याची संधी देण्यात आली आहे. लवकरच दुसरा ड्रॉ काढण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.३९०४ जागेवर झाले प्रवेश६७५ शाळांमध्ये आरटीईच्या ७२०४ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी २६००० बालकांचे आॅनलाईन अर्ज आले होते. पहिल्या टप्प्यासाठी झालेल्या लॉटरीमध्ये ५७०१ बालकांची निवड करण्यात आली होती. १० मेपर्यंत ३९०४ मुलांनी प्रवेश घेतले होते.

 

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थी