शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

...तर केंद्राने स्वीकारलेली ‘पाळेकर शेती’ राज्यातही राबवू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 05:50 IST

सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती असे नाव जाहीर होणार असून यावर्षी पहिल्या टप्प्यात देशातील ६०० विकास खंडात हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती खुद्द पाळेकर यांनी दिली.

नागपूर : ‘झिरो बजेट’ला लवकरच सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती असे नाव जाहीर होणार असून यावर्षी पहिल्या टप्प्यात देशातील ६०० विकास खंडात हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती खुद्द पाळेकर यांनी दिली. महाराष्टÑाच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यास राज्यातही हा प्रयोग राबविण्याची तयारी त्यांनी दर्शविली.अर्थमंत्र्यांनी घोषित केलेली झिरो बजेट शेती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून नैसर्गिक शेतीचाच प्रयोग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर्षी पहिल्या टप्प्यात १० टक्के म्हणजे ६०० विकास खंडावर हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यंत्रणा उभी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.नुकतेच कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पाळेकरांना चर्चेसाठी बोलाविले होते. परंतु हे तंत्र केवळ कृषी खात्याशी संबंधित नाही तर पर्यावरण, सिंचनासह राज्याच्या इतरही खात्याला लाभदायक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन सर्व खात्यांची एकत्रित बैठक घेतल्यास आपण चर्चा करू आणि हा प्रयोग राज्यात राबवू, अशी हमी कृषिमंत्र्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पाळेकर यांनी केले आहे.