शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्य सरकारने थकविला जि.प.चा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने जि.प.चा निधी थकविल्याने सध्या जिल्हा परिषद आर्थिक संकटात सापडली आहे. शासनाने मुद्रांक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारने जि.प.चा निधी थकविल्याने सध्या जिल्हा परिषद आर्थिक संकटात सापडली आहे. शासनाने मुद्रांक शुल्काचे १९ कोटी रुपये दिले नसून उपकराचेही साडेसात कोटी रुपये थकविले आहे. हा निधी मिळण्यासाठी जिल्हा परिषदेकडून शासनास पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून जि.प.ला वर्षाला २० ते २२ कोटींची निधी मिळतो. जिल्हा परिषदकडून वर्ष २०२०-२१ करिता ३३ कोटींचा अर्थसंकल्प कोरोना काळात तत्कालीन सीईओ संजय यादव यांनी सादर केला होता. वर्ष २०१९-२० च्या तुलनेत हा अर्थसंकल्प ४ कोटींनी कमीच आहे. जिल्हा परिषदेकडे असलेला निधी आणि येणारा निधी लक्षात घेऊन अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याचे तत्कालीन सीईओंकडून सांगण्यात आले होते. कोरोनामुळे उत्पन्नावर मर्यादा आल्यात. सरकारने अर्थसंकल्पाला कात्री लावली. कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला. ३३ कोटीचा अर्थसंकल्प असताना ५ कोटीच्या घरात निधी असल्याचे समजते. निधी नसल्याने जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांवर परिणाम झाला असून विकास कामेही रखडलीत. महाविकास आघाडी सरकारने मुद्रांक शुल्कात कपात करताना जिल्हा परिषदेचा सेस कमी केला. त्यामुळे शासनाकडून येणारा निधी कमी होणार असल्याचे सांगण्यात येते.