शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

हावडा-मुंबई, हावडा-अहमदाबादसाठी विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 09:52 IST

रेल्वे बोर्डाने हावडा-मुंबई-हावडा आणि हावडा-अहमदाबाद-हावडा या आठवड्यातून एकदा धावणाऱ्या रेल्वेगाड्या आठवड्यातून तीन वेळा चालविण्याची घोषणा केली आहे. या गाड्या नागपूरमार्गे धावणार असल्यामुळे प्रवाशांची सुविधा झाली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी झाली सुविधानागपूरमार्गे धावणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे बोर्डाने हावडा-मुंबई-हावडा आणि हावडा-अहमदाबाद-हावडा या आठवड्यातून एकदा धावणाऱ्या रेल्वेगाड्या आठवड्यातून तीन वेळा चालविण्याची घोषणा केली आहे. या गाड्या नागपूरमार्गे धावणार असल्यामुळे प्रवाशांची सुविधा झाली आहे.रेल्वे बोर्डाने रेल्वे वाहतूक सुरू करण्याची तयारी केली आहे. रेल्वेत लॉकडाऊन संपल्यानंतर सुरुवातीला २३० रेल्वेगाड्या सुरु केल्या होत्या. त्यानंतर आता १२ सप्टेंबरपासून ८० रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या. ८० वरून ही संंख्या ८६ करण्यात आली आहे. प्रवासी वाहतूक वाढविण्यासाठी ज्या गाड्या आठवड्यातून एक दिवस धावत होत्या त्या गाड्या आठवड्यातून तीन दिवस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शनिवारपासून लागू करण्यात आला आहे. यात रेल्वेगाडी क्रमांक ०२८१०/०२८०९ हावडा-मुंबई-हावडा मेलचा समावेश आहे. सोबतच रेल्वेगाडी क्रमांक ०२८३४/०२८३३ हावडा-अहमदाबाद-हावडा या विशेष रेल्वेगाडीला आता आठवड्यातून तीन दिवस चालविण्यात येणार आहे. त्यानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२८१० आता सोमवार, बुधवार आणि शनिवारी आपल्या नियोजित वेळेनुसार हावडावरून धावणार आहे.

रेल्वेगाडी क्रमांक ०२८०९ आता बुधवार, शुक्रवार आणि सोमवारी मुंबईवरून धावणार आहे.रेल्वेगाडी क्रमांक ०२८३४ मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी हावडावरून तर रेल्वेगाडी क्रमांक ०२८३३ शुक्रवार, सोमवार आणि बुधवारी अहमदाबादवरून धावणार आहे. या रेल्वेगाड्यांच्या वेळेत कुुठलाही बदल करण्यात आलेला नाही. या चारही रेल्वेगाड्या १ जूनपासून सुरु करण्यात आलेल्या २३० रेल्वेगाड्यात समाविष्ट होत्या. या गाड्या दररोज धावत होत्या. परंतु कोरोनामुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे मागील दोन महिन्यापासून या गाड्या आठवड्यातून एक दिवस चालविण्यात येत होत्या. 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे