शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

मोक्षाचा मार्ग सांगते माँ जिनवाणी

By admin | Updated: June 10, 2016 03:00 IST

आचार्य पुष्पदंत म.सा. यांचे शिष्य आचार्य मुनिश्री प्रतीक सागर म.सा. पहिल्यांदा नागपुरात झाले आहे.

धर्मसभा व मंगल प्रवेश १२ ला : मुनिश्री प्रतीक सागर म.सा. यांच्या आगमनाने जैन लोकांमध्ये उत्साहनागपूर : आचार्य पुष्पदंत म.सा. यांचे शिष्य आचार्य मुनिश्री प्रतीक सागर म.सा. पहिल्यांदा नागपुरात झाले आहे. त्यांच्या आगमनामुळे नागपुरातील जैन लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. १२ जूनला सकाळी ७.३० वाजता चिटणीस पार्क येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर शोभायात्रा काढण्यात येणार असून शहरातील प्रमुख मार्ग पादक्रांत करीत इंद्रभवन पार्श्वनाथ दिगंबर जैन बापूराव गल्ली, इतवारी येथे जाईल. सकाळी ८.३० वाजता इंद्रभवन येथे धर्मसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. मुनिश्रीचे स्वागतार्थ पुरुष पांढरे वस्त्र आणि महिला केसरी वस्त्र धारण करतील. मुनिश्रीचे अनेक ठिकाणी पुष्पवर्षा आणि ओवाळून स्वागत करण्यात येणार आहे. श्रुतपंचमी गुरुपुष्यामृतनिमित्त क्रांतिवीर मुनिश्री प्रतीकसागर म.सा. यांचे स्वागत शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर, लक्ष्मीनगर येथे गुरुवारी सकाळी ७ वाजता जेरिल लॉनपासून मंगलशास्त्र डोक्यावर ठेवून महिलांनी आणि जैन समाजाने स्वागत केले. त्यानंतर मंदिरात भगवान शांतीनाथ यांचा शांतीधारा अभिषेक करण्यात आला. श्रुतावतार दिवस संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी जैन धर्माचा पहिला प्रमुखग्रंथ षट्खंडागम १२०० वर्षांपूर्वी आचार्य पुष्पदंत आणि भुतबली यांनी लिपीबद्ध केला होता. मुनिश्री यांनी सरस्वती स्तोत्र म्हणून धर्मसभेचा प्रारंभ केला. मुनिश्री यांनी प्रवचनात सांगितले की, जिनवाणी मां मार्ग दाखविते. तो मोक्षमार्ग असतो. आचार्य पुष्पदंत आणि भुतबली यांनी षट्खंडागममध्ये णमोकार महामंत्र मंगलाचरणच्या धर्तीवर केला. साक्षात अभिषेक जीन चैत्य आणि जीन चैत्यालयचा होतो. शिखरसमोर आरशात दिसणाऱ्या शिखरच्या आकृतीवर जलधारा टाकून अभिषेक करण्यात येतो. २१ वर्षांनंतर आज गुरुपुष्यामृत योग आला. सायंकाळी ६.३० वाजता १०८ दीपकाने महाआरतीचे आयोजन करण्यात आले. मुनिश्री प्रतीकसागर म.सा. शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात विराजमान आहेत. येथे १० जूनला सकाळी ८.३० वाजता प्रवचन होणार आहे. मुनिश्री यांनी पाश्चात्यावर व्याख्यान देताना विश्व एक व्यापार असल्याचे सांगितले. यामध्ये मानवाला केवळ जगण्याचा अधिकार आहे. भारतीय संस्कृतीवर व्याख्यान देताना त्यांनी सांगितले की, विश्व एक परिवार आहे. यामध्ये जगण्याचे सर्व अधिकार आहेत. भारत रामकृष्ण, बुद्ध, महावीर यांचा देश आहे. येथे नैतिकता प्रमुख समजली जाते. त्यानंतर धार्मिकतेला स्थान आहे. जो मानव नैतिक असतो, तो धार्मिक असतोच, पण जो धार्मिक असतो, तो नैतिक असतोच असे नाही. त्यांनी सांगितले की, झाड जुने झाल्यानंतरही घरीच राहू द्या. ते फळ देत नाही, पण सावली देतोच. ज्या घरी वयस्कांचा सन्मान होतो, ते घर पृथ्वीवर स्वर्ग आहे. या घरी धनधान्य, समृद्धी नेहमीच वाढते. (प्रतिनिधी)मान्यवरांची उपस्थितीजिनवाणी अभिषेक राकेश रजावत कुटुंबाने केला. जिनवाणीचे पाळणा उषाताई सावलकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व स्वाध्यायी महिला मंडळाने केले. स्वागतगीत कोमल देवलसी यांनी सादर केले. दीपप्रज्वलन अभय पनवेलकर, उपाध्यक्ष सरिता जैन, मंत्री अरविंद हनवंते, महेंद्र पेंढारी, दीपक पनवेलकर, अशोक मेंढे, नेमिनाथ सरोदे यांनी केले. याप्रसंगी हिराचंद मिश्रीकोटकर, राजू सिंघई, आनंद जैन, हुकूमचंद मिश्रीकोटकर, गोपाल पेंढारी, निहार चवरे, रवींद्र चवरे, सरोज मिश्रीकोटकर, राजूल खंडारे, सानू खंडारे, राधिका चवरे, निकिता चवरे, स्मिता नांदगावकर, शैला भोरे, मालू नांदगावकर, सुनीता मिश्रीकोटकर, सुमेघा पेंढारी उपस्थित होते.