शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

आशासेविकांच्या समस्या साेडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:12 IST

काेंढाळी : काेराेना संक्रमण काळात स्वत:सह कुटुंबीयांचा जीव धाेक्यात घालून आशासेविका अविरत सेवा प्रदान करीत आहेत;मात्र त्यांना शासनाच्या वतीने ...

काेंढाळी : काेराेना संक्रमण काळात स्वत:सह कुटुंबीयांचा जीव धाेक्यात घालून आशासेविका अविरत सेवा प्रदान करीत आहेत;मात्र त्यांना शासनाच्या वतीने फारसा लाभ मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या विविध समस्या साेडवून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आशासेविकांनी काेंढाळी प्राथमिक आराेग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. जयश्री वाळके यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

आपण काेराेना संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळापासून आजवर ग्रामीण भागात सेवा प्रदान करीत आहाेत;मात्र, आपल्याला या जीवघेण्या कामाचा याेग्य माेबदला दिला जात नाही. कर्तव्यावर असताना काही आशासेविकांना काेराेनाची लागण झाली आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला. त्यांच्या कुटुंबीयांनाही शासनाने काेणतीही मदत केली नाही. आता पुन्हा ग्रामीण भागातील कर्कराेग रुग्णांचा शाेध घेण्याची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. आपल्या कामाचे स्वरूप लक्षात घेता राज्य शासनाने आपल्या विविध समस्या साेडवून आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणीही आशासेविकांनी या निवेदनात केली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनाही दिल्याचे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळात संध्या शेंडे, मंजुषा गोंडाणे, मीना शेंदरे, माला चोपडे, वर्षा दुपारे, ज्योती भोंगळे, मीना शेंडे, शालिनी परतेती यांच्यासह अन्य आशासेविकांचा समावेश हाेता.