शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

तर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवू : कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 23:52 IST

विखुरलेल्या रिपब्लिकन चळवळीमध्ये बंधूभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकसंघपणे पुढील वाटचाल करण्यासाठी ‘रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडी’ची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकीत राज्यातील धर्मनिरपेक्ष आघाडीमध्ये जागा वाटपात सन्मानजनक स्थान न मिळाल्यास रिपब्लिकन महाआघाडी स्वबळावर निवडणूक लढवेल, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विखुरलेल्या रिपब्लिकन चळवळीमध्ये बंधूभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकसंघपणे पुढील वाटचाल करण्यासाठी ‘रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडी’ची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकीत राज्यातील धर्मनिरपेक्ष आघाडीमध्ये जागा वाटपात सन्मानजनक स्थान न मिळाल्यास रिपब्लिकन महाआघाडी स्वबळावर निवडणूक लढवेल, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिला.दलित, आदिवासी, ओबीसी, भटके-विमुक्त, मागासवर्ग व अल्पसंख्यांक अशा वंचितांना एकसंघ करून वाटचाल करण्यासाठी ही महाआघाडी स्थापन करण्यात आली असून महाआघाडीचा जनशक्ती महामेळावा येत्या १७ ऑगस्ट रोजी नाशिक येथे हाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महामेळाव्यात नानासाहेब इंदिसे, डॉ. राजेंद्र गवई, गंगाधर गाडे अशा सर्व रिपब्लिकनवादी नेत्यांना आमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जयदीप कवाडे व इतर नेता उपस्थित होते.काश्मीरचे स्वागत पण प्रक्रिया चुकीचीजम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या ३७० कलम निरस्त करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे प्रा. कवाडे यांनी स्वागत केले. मात्र केंद्र शासनाने अवलंबलेली प्रक्रिया चुकीची असल्याची टीकाही त्यांनी केली. संविधानिक मार्गाचा अवलंब करून जम्मू काश्मीरची जनता व तेथील विधानसभेच्या मंजुरीने हे झाले असते तर योग्य झाले असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडेPoliticsराजकारण