शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

तर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवू : कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 23:52 IST

विखुरलेल्या रिपब्लिकन चळवळीमध्ये बंधूभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकसंघपणे पुढील वाटचाल करण्यासाठी ‘रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडी’ची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकीत राज्यातील धर्मनिरपेक्ष आघाडीमध्ये जागा वाटपात सन्मानजनक स्थान न मिळाल्यास रिपब्लिकन महाआघाडी स्वबळावर निवडणूक लढवेल, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विखुरलेल्या रिपब्लिकन चळवळीमध्ये बंधूभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकसंघपणे पुढील वाटचाल करण्यासाठी ‘रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडी’ची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकीत राज्यातील धर्मनिरपेक्ष आघाडीमध्ये जागा वाटपात सन्मानजनक स्थान न मिळाल्यास रिपब्लिकन महाआघाडी स्वबळावर निवडणूक लढवेल, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिला.दलित, आदिवासी, ओबीसी, भटके-विमुक्त, मागासवर्ग व अल्पसंख्यांक अशा वंचितांना एकसंघ करून वाटचाल करण्यासाठी ही महाआघाडी स्थापन करण्यात आली असून महाआघाडीचा जनशक्ती महामेळावा येत्या १७ ऑगस्ट रोजी नाशिक येथे हाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महामेळाव्यात नानासाहेब इंदिसे, डॉ. राजेंद्र गवई, गंगाधर गाडे अशा सर्व रिपब्लिकनवादी नेत्यांना आमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जयदीप कवाडे व इतर नेता उपस्थित होते.काश्मीरचे स्वागत पण प्रक्रिया चुकीचीजम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या ३७० कलम निरस्त करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे प्रा. कवाडे यांनी स्वागत केले. मात्र केंद्र शासनाने अवलंबलेली प्रक्रिया चुकीची असल्याची टीकाही त्यांनी केली. संविधानिक मार्गाचा अवलंब करून जम्मू काश्मीरची जनता व तेथील विधानसभेच्या मंजुरीने हे झाले असते तर योग्य झाले असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडेPoliticsराजकारण