शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
2
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
3
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
4
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
5
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
6
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
8
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
9
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
10
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
11
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
12
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
13
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
14
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
15
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
16
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
17
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
18
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
19
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
20
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी

परिस्थिती गंभीर; सर्व सुरळीत होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 01:51 IST

आशावाद । मेलन युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक बेईबेई ली यांचे मत

अंकिता देशकर ।

नागपूर : सगळीकडेच एक नैराश्याचे वातावरण आहे आणि बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतोय की आता पुढे काय; पण असे असतानादेखील एक आशेचा किरण कानेर्गी मेलन युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक बेईबेई ली यांनी दाखविला आहे. त्यांना असा विश्वास आहे की, गोष्टी आता बºयाच नकारात्मक आहेत आणि बाजारपेठदेखील मंदावली आहे; पण ही परिस्थिती फार काळ राहणार नाही, पुन्हा सगळं सुरळीत सुरू होईल, असा विश्वास त्यांनी ‘लोकमत’सोबत विविध विषयांवर चर्चा करीत असताना दाखवला. ‘लोकमत’ने कानेर्गी मेलन युनिव्हर्सिटी (सीएमयू)च्या प्राध्यापक बेईबेई ली यांच्यासोबत चर्चा करताना अमेरिका, भारत आणि चीन यांच्या संबंधांवरदेखील संवाद साधला.

ली म्हणाल्या, लोकांचे पगार कमी होत आहेत, तसेच त्यांच्या नोकºयादेखील चालल्या आहेत, बºयाच मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. बाहेर विद्यार्थ्यांना इंटर्नशिपदेखील मिळत नाही. सगळ्यांनीच या परिस्थितीचे आव्हान स्वीकारावे आणि कौशल्यामध्ये वाढ होईल असे कार्य करावे, नवीन काहीतरी शिकावे. कोरोना महामारीवर ली म्हणाल्या, एखाद्याने अशी अपेक्षा केली असती की, अमेरिकेसारख्या देशाने कोरोना व्हायरसमध्ये परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळायला हवी होती; पण अपेक्षेप्रमाणे काही झाले नाही, त्यामुळे आता सध्याच्या सरकारने यातून एक धडा घ्यायला हवा. त्या म्हणाल्या, इतर देशांच्या तुलनेत चीनने चांगले कामगिरी केली आहे.बरेच देश भारतात गुंतवणूक करतीलच्इतर देश भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करण्यास इच्छुक असतील का, असे विचारले असता त्या म्हणाल्या, भारताकडे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान संस्था आहेत, तसेच आता बरेच स्टार्टअप्स कौतुकास्पद काम करीत आहेत, त्यामुळे बरेच देश भारतात गुंतवणूक करतील, असा विश्वास त्यांना आहे.च्भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल त्या म्हणाल्या, जर भारतातील विद्यापीठांना परदेशी स्वत:चा विस्तार करायचा असेल तर त्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यासक्रमात समावेश करून विद्यार्थ्यांना आकर्षित करावे.