शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

धक्कादायक; दीर-वहिनीची खाणीच्या खड्ड्यात उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 18:57 IST

Nagpur News एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या दीर व वहिनीने समाजाच्या भयाने खड्ड्यातील पाण्यात उडी मारून जीव दिल्याची घटना रामटेक तालुक्यात घडली.

ठळक मुद्देरामटेक तालुक्यातील भीमनटाेला येथील घटना दाेघेही ९ जूनपासून हाेते बेपत्ता

नागपूर : दीर आणि वहिनी यांच्यात प्रेमाचे सुत जुळले आणि दाेघेही ९ जून राेजी घरून निघून गेले. ते बेपत्ता असल्याची तक्रारही पाेलिसात नाेंदविण्यात आली. त्यातच भंडारबाेडी (ता. रामटेक) गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भीमनटाेला गावालगत असलेल्या मॅग्नीज खाणीच्या खाेल खड्ड्यातील पाण्यात गुरुवारी (दि. ७) सकाळी दाेघांचाही मृतदेह तरंगताना आढळून आला. दाेघांनीही बुधवारी (दि. ६) खड्ड्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

लक्ष्मण गुलाबराव धुर्वे (२७) व मैनावती असुराज धुर्वे (३८) दाेघेही रा. भीमनटाेला, ता. रामटेक अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्यात सख्खे चुलत दीर व वहिनीचे नाते असल्याच माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली असून, पाेलिसांनी याला दुजाेरा दिला आहे. दाेघेही ९ जून राेजी घराबाहेर पडले हाेते. त्यानंतर ते घरी परत न आल्याने आसुराज धुर्वे याने मैनावतीचा सर्वत्र शाेध घेतला. ही कुठेही आढळून न आल्याने त्याने मैनावती बेपत्ता असल्याची पाेलिसात तक्रार नाेंदविली हाेती.

दरम्यान, दाेघेही बुधवारी (दि. ६) भीमनटाेला येथे परत आले हाेते. समाज आपल्याला स्वीकारणार नसल्याची जाणीव आल्याने दाेघेही गावालगतच्या मॅग्नीज खाणीच्या खड्ड्याजवळ गेले. दाेघांनीही त्यांच्या बॅग, चप्पल व माेबाइल फाेन खड्ड्याच्या काठावर ठेवले आणि पाण्यात उडी घेतली. मैनावतीचा मृतदेह बुधवारी सायंकाळी तर लक्ष्मणचा मृतदेह गुरुवारी सकाळी मृतदेह तरंगताना आढळून आल्याने नागरिकांनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेन्ही मृतदेह बाहेर काढले व उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार करीत आहेत.

लक्ष्मण अविवाहित तर आसुराजचे दुसरे लग्न

लक्ष्मण धुर्वे हा अविवाहित असून, मैनावतीचा पती आसुराज धुर्वे याचे दुसरे लग्न हाेय. आसुराजच्या पहिल्या पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाल्याने आसुराजने मैनावतीशी दुसरे लग्न केले. आसुराजला पहिल्या पत्नीपासून तीन मुली तर मैनावतीपासून एक आठ वर्षाचा मुलगा आहे. लक्ष्मण व मैनावतीचे प्रेमसंबंध हाेते. दाेघेही गावाला परत आल्यानंतर समाज आपल्याला स्वीकारणार नाही, अशी भीती त्यांना वाटत हाेती.

टॅग्स :Deathमृत्यू