शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; दीर-वहिनीची खाणीच्या खड्ड्यात उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 18:57 IST

Nagpur News एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या दीर व वहिनीने समाजाच्या भयाने खड्ड्यातील पाण्यात उडी मारून जीव दिल्याची घटना रामटेक तालुक्यात घडली.

ठळक मुद्देरामटेक तालुक्यातील भीमनटाेला येथील घटना दाेघेही ९ जूनपासून हाेते बेपत्ता

नागपूर : दीर आणि वहिनी यांच्यात प्रेमाचे सुत जुळले आणि दाेघेही ९ जून राेजी घरून निघून गेले. ते बेपत्ता असल्याची तक्रारही पाेलिसात नाेंदविण्यात आली. त्यातच भंडारबाेडी (ता. रामटेक) गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भीमनटाेला गावालगत असलेल्या मॅग्नीज खाणीच्या खाेल खड्ड्यातील पाण्यात गुरुवारी (दि. ७) सकाळी दाेघांचाही मृतदेह तरंगताना आढळून आला. दाेघांनीही बुधवारी (दि. ६) खड्ड्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

लक्ष्मण गुलाबराव धुर्वे (२७) व मैनावती असुराज धुर्वे (३८) दाेघेही रा. भीमनटाेला, ता. रामटेक अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्यात सख्खे चुलत दीर व वहिनीचे नाते असल्याच माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली असून, पाेलिसांनी याला दुजाेरा दिला आहे. दाेघेही ९ जून राेजी घराबाहेर पडले हाेते. त्यानंतर ते घरी परत न आल्याने आसुराज धुर्वे याने मैनावतीचा सर्वत्र शाेध घेतला. ही कुठेही आढळून न आल्याने त्याने मैनावती बेपत्ता असल्याची पाेलिसात तक्रार नाेंदविली हाेती.

दरम्यान, दाेघेही बुधवारी (दि. ६) भीमनटाेला येथे परत आले हाेते. समाज आपल्याला स्वीकारणार नसल्याची जाणीव आल्याने दाेघेही गावालगतच्या मॅग्नीज खाणीच्या खड्ड्याजवळ गेले. दाेघांनीही त्यांच्या बॅग, चप्पल व माेबाइल फाेन खड्ड्याच्या काठावर ठेवले आणि पाण्यात उडी घेतली. मैनावतीचा मृतदेह बुधवारी सायंकाळी तर लक्ष्मणचा मृतदेह गुरुवारी सकाळी मृतदेह तरंगताना आढळून आल्याने नागरिकांनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेन्ही मृतदेह बाहेर काढले व उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार करीत आहेत.

लक्ष्मण अविवाहित तर आसुराजचे दुसरे लग्न

लक्ष्मण धुर्वे हा अविवाहित असून, मैनावतीचा पती आसुराज धुर्वे याचे दुसरे लग्न हाेय. आसुराजच्या पहिल्या पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाल्याने आसुराजने मैनावतीशी दुसरे लग्न केले. आसुराजला पहिल्या पत्नीपासून तीन मुली तर मैनावतीपासून एक आठ वर्षाचा मुलगा आहे. लक्ष्मण व मैनावतीचे प्रेमसंबंध हाेते. दाेघेही गावाला परत आल्यानंतर समाज आपल्याला स्वीकारणार नाही, अशी भीती त्यांना वाटत हाेती.

टॅग्स :Deathमृत्यू