शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : राज्यात ६९ टक्के शाळेत मुख्याध्यापक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:24 IST

डिजिटल शाळेच्या रुपाने शिक्षणाला नव्या विचारांची जोड मिळत असताना, खडू-फळ्याचा पर्याय म्हणून ग्रीन बोर्ड, ग्राफ बोर्ड, व्हाईट बोर्ड आले असताना शिकविणार कोण असा यक्ष प्रश्न आहे. कारण राज्यातील शाळेच्या शिक्षकांची संख्या लक्षात घेता, ६९ टक्के शाळांमध्ये म्हणजेच ६६९८८ शाळेत मुख्याध्यापकच नाहीत. त्यामुळे उद्याचे भविष्य कसे घडणार अशी चिंता शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना भेडसावत आहे.

ठळक मुद्देचाईल्ड राईट अलायन्स आणि अपेक्षा होमिओ सोसायटीची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिजिटल शाळेच्या रुपाने शिक्षणाला नव्या विचारांची जोड मिळत असताना, खडू-फळ्याचा पर्याय म्हणून ग्रीन बोर्ड, ग्राफ बोर्ड, व्हाईट बोर्ड आले असताना शिकविणार कोण असा यक्ष प्रश्न आहे. कारण राज्यातील शाळेच्या शिक्षकांची संख्या लक्षात घेता, ६९ टक्के शाळांमध्ये म्हणजेच ६६९८८ शाळेत मुख्याध्यापकच नाहीत. त्यामुळे उद्याचे भविष्य कसे घडणार अशी चिंता शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना भेडसावत आहे.चाईल्ड राईट अलायन्स आणि अपेक्षा होमिओ सोसायटी यांनी पत्रपरिषदेत दिलेल्या अहवालानुसार राज्यात १ ते ८ वर्गाच्या ९७०८४ शाळा आहेत. या शाळांमध्ये ६ लाख ५६ हजार ६७३ शिक्षक आहेत. तरीही राज्यातील ४६ हजार शाळांमध्ये विषयानुसार शिक्षक नाहीत. शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही शाळा एक शिक्षकी असू नये, असा नियम आहे. मात्र राज्यात ३५३४ शाळा एकशिक्षकी आहे. ४२४०७ शाळा दोन शिक्षकी आहे. ६९ टक्के शाळांमध्ये म्हणजेच ६६९८८ शाळेत मुख्याध्यापकच नाहीत. महाराष्ट्रात कमी पटसंख्येच्या १३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने डिसेंबर २०१७ मध्ये घेतला होता. याला संघटनांनी विरोध केल्याने निम्म्या शाळा वाचल्या. तरीही ५६८ शाळा स्थलांतराच्या नावावर बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशी माहिती चाईल्ड राईट अलायन्स संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश गोगुलवार व अपेक्षा होमिओ सोसायटीचे संचालक डॉ. मधुकर गुंबळे यांनी पत्रपरिषदेत दिली.

 

टॅग्स :SchoolशाळाTeachers Recruitmentशिक्षकभरती