शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

अविनाश पांडेंना धक्का, समर्थक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 21:55 IST

राजस्थानमधील काँग्रेसचे राजकीय संकट टळले. परंतु अविनाश पांडे यांच्याकडून राजस्थानचा प्रभार परत घेण्यात आल्याने त्यांचे समर्थक मात्र चिंतेत पडले आहेत.

ठळक मुद्दे राजस्थानचा प्रभार गेल्याने नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजस्थानमधील काँग्रेसचे राजकीय संकट टळले. परंतु अविनाश पांडे यांच्याकडून राजस्थानचा प्रभार परत घेण्यात आल्याने त्यांचे समर्थक मात्र चिंतेत पडले आहेत. त्यांच्या नेत्यांसोबत असे का झाले, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व पांडे यांच्यावर पुन्हा कोणती जबाबदारी सोपवितात, याची पांडे समर्थकांना प्रतीक्षा आहे.अविनाश पांडे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात नागपूर शहरातूनच झाली. ते पूर्व नागपूरचे आमदारही राहिले आहेत. नागपुरात त्यांचे अनेक समर्थक आहेत. विशेष म्हणजे पक्ष संघटनेत सक्रिय असलेले अनेक पदाधिकारी त्यांच्याशी जुळलेले आहेत. राजस्थानमधील राजकीय संकटादरम्यानही संवाद सुरू होता. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची नाराजी दूर झाल्यानंतर काँग्रेसने पांडे यांना प्रभारी महासचिव पदावरून हटविले. त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, पांडे यांचा वापर ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणून करण्यात आला आहे. अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री पदावरून हटविणे शक्य नव्हते. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने पायलट यांची दुसरी मागणी मान्य करीत पांडे यांना हटविले. हा निर्णय अन्यायकारक असला तरीही वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय त्यांना मान्य आहे. या संकटातून ते बाहेर येतील, असा विश्वासही समर्थकांनी व्यक्त केला.समर्थकांशी फोनवर संवादप्रभारी पदावरून हटविण्यात आल्यानंतर पांडे यांनी आपल्या खास समर्थकांशी रविवारी रात्री फोनवर संवाद साधला होता. वरिष्ठ नेतृत्व त्यांना लवकरच नवीन जबाबदारी देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. चिंता करण्याची गरज नाही. राजकारणात असे होत राहते, असेही त्यांनी सांगितले होते. पांडे हे आठ ते दहा दिवस नागपुरात येणार नसल्याचा दावाही त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

टॅग्स :Avinash Pandeyअविनाश पांडेPoliticsराजकारण