शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

शिवाजी महाराजांचे स्मारक झालेच पाहिजे : माजी आ. अनिल गोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 20:43 IST

मुंबई येथील अरबी समुद्रात उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला सरकारने स्थगिती देऊ नये, भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि स्मारक उभारावे

ठळक मुद्दे भ्रष्टाचाराची चौकशी करा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई येथील अरबी समुद्रात उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला सरकारने स्थगिती देऊ नये, भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि स्मारक उभारावे, अशी मागणी माजी आ. अनिल गोटे यांनी बुधवारी विधिमंडळाच्या परिसरात केली.गोटे म्हणाले, फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालाही भ्रष्टाचारमुक्त ठेवले नाही. महाराजांच्या तलवारीच्या उंचीपेक्षा मॅन लहान आहे. मूळ ३८ मीटरची तलवार ४५.५० मीटर केली. पुतळ्याची उंची ८३.२ मीटरवरून ७५.७ मीटरवर आणली आहे. याचे डिझाईन इजिस इंडिया कन्सलटिंग इंजिनिअर्सने नव्हे तर एल अ‍ॅण्ड टी कंपनीने केले आहे. महाराजांच्या पुतळ्यासाठी सूचित केलेल्या जागांना एकही वरिष्ठ अधिकाऱ्याने भेट दिली नाही वा पाहणी केली नाही, हे विदारक सत्य लपवून ठेवण्याचे कारण काय, असा सवाल गोटे यांनी केला. शिवस्मारकाच्या उभारणीचा शासन निर्णय ४ जुलै २००५ रोजी झाला. याउलट गुजरात येथील सरकार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक सर्व परवानग्या घेऊन दोन वर्षांत पूर्ण करून पर्यटनाखाली खुले करण्यात आले. मग शिवाजी महाराजांचे स्मारकाचे बांधकाम लांबविण्याचे कारण काय, असा सवाल आहे. अजूनही स्मारकाचे बांधकाम सुरू होऊ नये, हे एक गूढच आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजAnil Goteअनिल गोटे