शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
2
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
3
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
4
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
5
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
6
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
7
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
8
Chaturmas 2025: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
9
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
10
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
11
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
12
कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारताची स्पष्टोक्ती
13
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
14
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे (Watch Video)
15
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
16
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
17
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
18
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
19
एकेकाळी दारुचे पाट वाहिलेल्या दिल्लीत, प्रचंड बिअर टंचाई; भलेभले ब्रँड शोधूनही सापडत नाहीत...
20
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या

जगात भारताचा सल्ला मानला जातो शिरसावंद्य, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 08:25 IST

मंथन आणि विश्वमंथन संस्थेतर्फे ‘जिओपॉलिटिक्समध्ये भारताचा उदय’ या विषयावर कवी कुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टिम्स, आयटी पार्क येथे शनिवारी चर्चासत्र झाले.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात १० वर्षांत भारत बदलला आहे आणि जगाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे.  १० वर्षांपूर्वी आपण १० वी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होतो. आता आपण पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत. लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकावर येऊ, असे मत परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केले.मंथन आणि विश्वमंथन संस्थेतर्फे ‘जिओपॉलिटिक्समध्ये भारताचा उदय’ या विषयावर कवी कुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टिम्स, आयटी पार्क येथे शनिवारी चर्चासत्र झाले. यावेळी जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत कसा मजबूत झाला आहे, याचा ऊहापोह केला. 

मोदी सरकारमुळेच मिळाले हे यश... परराष्ट्र धोरणातील सर्वांत मोठे यश म्हणजे आखाती देशांसह अमेरिका व ऑस्ट्रेलिया यांच्याशी संबंधांमध्ये झालेली सुधारणा. अबुधाबीमध्ये एक स्वामिनारायण मंदिर उभारले गेले. कोविडच्या काळात आखाती देशांनी तेथील भारतीयांची काळजी घेतली. अमेरिकेसोबत पूर्वी संबंध तेवढे चांगले नव्हते. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात ते सुधारू लागले.   आता अमेरिकेतील उद्योगांना भारताचे महत्त्व पटले आहे. ऑस्ट्रेलियाशीही चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत.  

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकर