शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

जगात भारताचा सल्ला मानला जातो शिरसावंद्य, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 08:25 IST

मंथन आणि विश्वमंथन संस्थेतर्फे ‘जिओपॉलिटिक्समध्ये भारताचा उदय’ या विषयावर कवी कुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टिम्स, आयटी पार्क येथे शनिवारी चर्चासत्र झाले.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात १० वर्षांत भारत बदलला आहे आणि जगाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे.  १० वर्षांपूर्वी आपण १० वी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होतो. आता आपण पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत. लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकावर येऊ, असे मत परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केले.मंथन आणि विश्वमंथन संस्थेतर्फे ‘जिओपॉलिटिक्समध्ये भारताचा उदय’ या विषयावर कवी कुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टिम्स, आयटी पार्क येथे शनिवारी चर्चासत्र झाले. यावेळी जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत कसा मजबूत झाला आहे, याचा ऊहापोह केला. 

मोदी सरकारमुळेच मिळाले हे यश... परराष्ट्र धोरणातील सर्वांत मोठे यश म्हणजे आखाती देशांसह अमेरिका व ऑस्ट्रेलिया यांच्याशी संबंधांमध्ये झालेली सुधारणा. अबुधाबीमध्ये एक स्वामिनारायण मंदिर उभारले गेले. कोविडच्या काळात आखाती देशांनी तेथील भारतीयांची काळजी घेतली. अमेरिकेसोबत पूर्वी संबंध तेवढे चांगले नव्हते. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात ते सुधारू लागले.   आता अमेरिकेतील उद्योगांना भारताचे महत्त्व पटले आहे. ऑस्ट्रेलियाशीही चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत.  

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकर