शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

अर्थसंकल्पात देशातील सात कोटी विकलांग दुर्लक्षितच -शंकरबाबा पापळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 12:37 IST

शुक्रवारी वित्तमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशभरातील सात कोटी विकलांगांची घोर निराशा करण्यात आली, अशी तिखट प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देनेते व समाजसेवकही मूग गिळून गप्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी वित्तमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशभरातील सात कोटी विकलांगांची घोर निराशा करण्यात आली, अशी तिखट प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केली आहे. देशात एवढ्या मोठ्या संख्येने असलेला हा घटक आज विपन्नावस्थेत जीवन जगत आहे. सरकारकडून यावेळी बजेटमध्ये काही ठोस तरतूद आपल्यासाठी होईल अशी त्यांना आशा होती पण यावेळीही त्यांच्या तोंडाला पानेच पुसण्यात आली. विशेष म्हणजे दीनदलितांचे कैवारी म्हणविणारे नेते, समाजसेवक यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही याबद्दल पापळकर यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले.मागे विकलांगांना कर्ज देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी सरकारने योजना आणली होती पण, अशा योजनांनी त्यांच्या समस्या सुटणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. या उपेक्षित घटकासाठी महाराष्ट शासनाने नोकरीत १ टक्का आरक्षण जाहीर केले आहे, पण राज्यातील त्यांची संख्या पाहता जेमतेम १० हजारांनाही नोकरी मिळणार नाही असे वास्तवही पापळकर यांनी मांडले.

टॅग्स :Shankarbaba Papalkarशंकरबाबा पापळकर