शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त स्थळे निर्मूलन करण्यास स्वतंत्र योजना तयार करणार : ऊर्जामंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 21:32 IST

विजेमुळे होणारे अपघात नियंत्रणात आणण्यासाठी व अपघातग्रस्त स्थळे निर्मूलन करण्यासाठी स्वतंत्र योजना तयार करण्यात येईल. अपघातग्रस्त स्थळे निर्मूलन करण्यासाठी २० हजार कोटी रुपये लागतील, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्र वारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.

ठळक मुद्दे२० हजार कोटींचे बजेट

आॅनलाईन लोकमतनागपूर : विजेमुळे होणारे अपघात नियंत्रणात आणण्यासाठी व अपघातग्रस्त स्थळे निर्मूलन करण्यासाठी स्वतंत्र योजना तयार करण्यात येईल. अपघातग्रस्त स्थळे निर्मूलन करण्यासाठी २० हजार कोटी रुपये लागतील, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्र वारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.नाशिक येथील सिडको भागातील इंदिरानगर येथे विजेच्या खांबावर काम करताना अपघातात मृत्युमुखी पावलेल्या समीर वाघ यांना नियमाप्रमाणे सर्व प्रकारचे लाभ देण्यात आले आहेत. याशिवाय वाघ यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समिती योजनेंतर्गत २०१७-१८ या वर्षात उच्च दाब व लघुदाब वाहिनी भूमिगत करण्यासाठी नवीन सिडको भागात निधी मंजूर झाला आहे. महावितरणला अत्याधुनिक व आधुनिक तंत्रज्ञानासाठी३० हजार कोटींची गरज असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आ. डॉ. अपूर्व हिरे यांनी नाशिक येथील वीज वाहिन्या भूमिगत करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.या प्रश्नाच्या उपप्रश्नात भाई जगताप म्हणाले, महावितरणमध्ये सर्वात जास्त मृत्यू अपघातानेच होतात. दुरुस्तीसाठी आवश्यक सामुग्री उपलब्ध नाही. आधुनिक तंत्राचा उपयोग करून देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यावर ऊर्जामंत्री म्हणाले, आधुनिकीकरणाकडे आपण जात आहोत. या संदर्भात कर्मचारी युनियनसोबत बैठक झाली असून अपघात थांबविण्यासाठी नवीन योजना आपण करणार आहोत.आ. अमरसिंग पंडित यांनी शेतकऱ्यांची पिके जळून नुकसानीची प्रकरणे स्थानिक पातळीवर सोडवली जावीत अशी मागणी केली. यावर ऊर्जामंत्री म्हणाले, मदत व पुनर्वसन प्रमाणेच ऊर्जा विभागाने शासकीय परिपत्रक काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता तात्काळ मदत मिळते. प्राणांतिक अपघात झाला तर आठवडाभरात संबंधित मृताच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये देण्यात येतात. सर्व प्रक्रिया आॅनलाईन असून पिकाच्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी प्रादेशिक संचालक स्तरावरच निर्णय घेतले जातात.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७road safetyरस्ते सुरक्षा