शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

आरटीओमध्ये सेवा हमी कायदा!

By admin | Updated: August 29, 2015 03:20 IST

‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या धोरणाला आळा बसण्यासाठी आरटीओमध्येही आता ‘सेवा हमी कायदा’ सुरू होणार आहे.

आॅक्टोबरपासून लागू होण्याची शक्यतानागपूर : ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या धोरणाला आळा बसण्यासाठी आरटीओमध्येही आता ‘सेवा हमी कायदा’ सुरू होणार आहे. जनतेला मिळणाऱ्या सेवा या विहीत कालावधीमध्ये मिळाव्यात या उद्देशाने हा कायदा आॅक्टोबर महिन्यापासून लागू होण्याची शक्यता आहे.सरकारी सेवा, सुविधा मिळविताना जनतेला रखडपट्टीचा अनुभव येतो. त्यातून राज्यातील जनतेची सुटका व्हावी, या हेतूने राज्य सरकारने सेवा हमीचा अध्यादेश काढला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या (आरटीओ) कारभारात सुधारणा आणि पुरेशी पारदर्शकता येण्याच्या दृष्टीनेही हा कायदा महत्त्वाचा ठरणार आहे. या कायद्यान्वये १६० सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून विहित वेळेत सेवा उपलब्ध करून न देणाऱ्या अधिकाऱ्याला ५०० रुपये ते ५ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आहे. विशेष म्हणजे, दोन आठवड्यांपूर्वी परिवहन आयुक्त सोनीया सेठी यांनी आरटीओ, शहर कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी आरटीओतही हा कायदा लागू होणार असल्याचे संकेत दिले होते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या संदर्भातील महत्त्वाचे नोट्स आरटीओ कार्यालयांना उपलब्ध झाल्या आहेत. शिवाय सर्व कार्यालयीन अधिकाऱ्यांना यात येणाऱ्या अडचणीची माहितीही मागविण्यात आली आहे. यामुळे आॅक्टोबर महिन्यापासून आरटीओमध्ये कायद्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. आरटीओ कार्यालयात विविध कामानिमित्त रोज हजाराच्यावर उमेदवार येतात. कमी मनुष्यबळामुळे व वाढत्या दलालांच्या हस्तक्षेपामुळे अनेकांची कामे वेळेवर होत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. या विधेयकामुळे प्रशासकीय कामांमध्ये गतिमानता, पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(प्रतिनिधी)