शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हीच का ‘ओपन डोअर पॉलिसी’?

By admin | Updated: July 3, 2015 03:00 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी पहिल्या दिवसापासूनच आपले दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचे स्पष्ट केले होते.

नागपूर विद्यापीठ : खेडेगावातील विद्यार्थिनीला कुलगुरूंनी आल्यापावली पाठविले परतनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी पहिल्या दिवसापासूनच आपले दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु काही आठवड्यातच त्यांची ‘ओपन डोअर पॉलिसी’ हरवत चालली असल्याचे दिसून येत आहे. चांगले गुण मिळवूनदेखील प्रवेश मिळत नसल्याची कैफियत घेऊन कुलगुरूंकडे आलेल्या एका विद्यार्थिनीला मदत करण्याऐवजी चक्क हाकलून लावण्यात आले. व्यवस्थापन परिषदेची बैठक झाल्यानंतर एका विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी कुलगुरूंकडे विविध मागण्या घेऊन पोहोचले होते. या मागण्यांवरून कुलगुरूंच्या कक्षाचे वातावरण तापले होते. यावेळी कुलगुरूंच्या कक्षाबाहेर तासाभरापासून एक नरखेड जवळील एका खेडेगावातील विद्यार्थिनी तिच्या वडिलांसह बसून होती. हे विद्यार्थी निघून गेल्यावर काहीच वेळात ते दोघेही कुलगुरूंच्या कक्षात आले. चांगले गुण मिळूनदेखील ‘बीएसस्सी’साठी प्रवेश मिळत नसल्याने आपणच मार्गदर्शन करावे, अशी आर्जव मुलीच्या वडिलांनी केली. काहीशा त्रासिक चेहऱ्यानेच कुलगुरूंनी सर्व ऐकून घेतले व काही क्षणातच त्यांचा पारा भडकला. त्यांच्याशी चांगल्याने दोन शब्दही न बोलता किंवा कुठलीही विचारपूस न करता कुलगुरूंनी ‘तुम्ही कुणाकडे आला आहात’ अशी विचारणा केली. ‘हा प्रश्न माझा नाहीच, अशा लहानसहान गोष्टींसाठी कुलगुरूंकडे येऊ नका. प्राचार्यांकडे जाऊन काय तो सोक्षमोक्ष लावा’ असे संतप्त स्वरात सुनावले. त्या मुलीची गुणपत्रिका, इतर कागदपत्रे इत्यादी काहीही न बघता दोघांनाही बाहेरचा दरवाजा दाखविला. यावेळी कुलगुरूंच्या कक्षात कुलसचिव, ‘बीसीयूडी’ संचालक, व्यवस्थापन परिषद सदस्यदेखील उपस्थित होते.संतप्त प्रतिक्रियाही घटना विद्यार्थ्यांना समजताच संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे कार्य कुलगुरुंचे नसले तरी त्यांच्याकडे आलेल्या विद्यार्थिनीला योग्य मार्गदर्शन करणे त्यांना सहज शक्य होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आपले दरवाजे सदैव उघडे राहतील, असा दावा अंतर्गत राजकारणामुळे हवेतच विरला असल्याची विद्यापीठ वर्तुळात चर्चा होती. यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.